शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
2
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
3
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
4
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
5
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
6
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
7
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
8
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
9
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
10
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
11
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
12
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
13
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
14
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
15
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
17
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
18
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
19
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
20
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video

विजेच्या धक्क्याने शाळकरी बालकाचा मृत्यू

By admin | Published: July 05, 2017 12:25 PM

महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळेच मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

 ऑनलाईन लोकमत

चोपडा,दि.5 - विजेच्या खांबाला ताण दिलेल्या तारेत विजप्रवाह उतरून शॉक लागल्याने, 7 वर्षीय शाळकरी बालकाचा 5 रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास तालुक्यातील माचला येथे मृत्यू झाला. महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळेच मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
माचला  येथील भिलवाडी भागात राहणारा कृष्णा दादाभाऊ भिल हा इयत्ता पहिलीत शिकणारा बालक, वस्तीच्या बाहेर निघाला होता. त्याच्या घराबाहेरच विजेचा खांब आहे. त्यास तारेचा ताण दिलेला आहे. ताण दिलेल्या तारेत विजप्रवाह उतरला. कृष्णाचा तारेला स्पर्श होताच तो चिटकला. शॉक लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.मुलाच्या मृत्यूस महावितरणच्या कर्मचा:यांचा हलगर्जीपणा कारणीभूत  असल्याचा आरोप भिलवाडीतील ग्रामस्थांनी केला. ही  घटना महावितरणच्या हलगर्जीपणामुळे झाली असल्याने या मृत्यूची ते जबाबदारी घेत नाही तोंपयर्ंत आम्ही मुलाचे शव विच्छेदनासाठी पाठवणार नाही असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतल्याने भिलवाडी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.