शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
2
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
3
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
5
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
6
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
7
मृत्यूनंतर चार वर्षांनी तो बनणार बाप, हायकोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय 
8
पिंपरीतील लॉजमध्ये धक्कादायक घटना; प्रेयसीवर वार करून तरुणाने संपवलं जीवन!
9
गुरू ग्रहावर एलियनचे अस्तित्व? NASA ने लॉन्च केले मिशन, कोणती माहिती मिळणार? पाहा...
10
वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
11
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
12
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
13
Hardik Pandya सोबत दिसणारी ही सुंदर तरुणी कोण? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे रंगली चर्चा
14
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
15
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
16
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
17
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
18
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
19
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
20
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...

जि. प. दायित्व, विकासकामांसाठी २६५ कोटी निधीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 4:14 AM

जळगाव : जिल्ह्यात ग्रामिण भागातील विकास कामांसाठी व मागील दायीत्व असे २६५ कोटी निधी देण्यात यावा,अशी मागणी शुक्रवारी जिल्हा ...

जळगाव : जिल्ह्यात ग्रामिण भागातील विकास कामांसाठी व मागील दायीत्व असे २६५ कोटी निधी देण्यात यावा,अशी मागणी शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील व उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केली आहे. निधी देण्याबाबत पालकमंत्र्यांनी कामांचे नियोजन करण्याच्या सूचना केल्या तसेच चर्चेवेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत राऊत यांनी नियोजनबाबातची कार्यवाही करण्याचे सांगितले.

सदस्य नानाभाऊ महाजन उपस्थित होते. माजी जि.प सदस्य आर.जी.पाटील यांनी सन २०२०-२१ तसेच सन २०२१-२२ च्या जिल्हा वार्षिक योजनेच्या निधी संदर्भरत मागील दायीत्व तसेच २०२१-२२ साठी जि.प प्रशासनास २६५ कोटीच्या निधी आवश्यकता असल्याचे लेखाशिर्ष निहाय निवेदन देवून चर्चा केली.

असा मागितला निधी

जनसुविधा १०० कोटी, सिंचन ६५ कोटी ३०५४ या हेडअंतर्गत ४९ कोटी, ५०५४ या हेडअंतर्गत ४८कोटी,नागरीसुविधा ४ कोटी, यात्रास्थळ ७ कोटी, नवीन शाळा खोल्या, २० कोटी, दुरूस्ती १६ कोटी, आरोग्य उपकेंद्र दुरूस्ती ३ कोटी, उपकेंद्र बांधकाम १५ कोटी, प्राथमिक आरोग्य केंद्र २६ कोटी, अशा हेड निहाय निधीची मागणी पदाधिकाऱ्यांनी यावेळी पालकमंत्र्यांकडे केली आहे.