शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

अस्मितादर्श साहित्य संमेलनाध्यक्षपदी डी.बी.जगत्पुरिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 17:35 IST

जालना येथे होणार २७ व २८ आॅक्टोबरला साहित्य संमेलन

जळगाव : ३५व्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रख्यात कवी, समीक्षक व ज्येष्ठ पत्रकार डी.बी. जगत्पुरिया यांची निवड करण्यात आली आहे. जालना येथे २७ व २८ आॅक्टोबर रोजी हे संमेलन होणार आहे.जालना येथे अस्मितादर्श कार्यकारी मंडळाची बैठक झाली. त्यात ही जगत्पुरिया यांची संमेलनाध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली. पद्मश्री डॉ.गंगाधर पानतावणे यांनी निर्वाणापूर्वी नियोजित ३५व्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जगत्पुरिया यांचे नाव निश्चत केले होते हे विशेष. जालना येथे आयोजित अस्मितादर्श कार्यकारी मंडळाच्या बैठकीस डॉ.नवेदिता पानतावणे, ज्येष्ठ साहित्यिक किशोर घोरपडे, प्रमोद खोब्रागडे, एम.डी.बनकर आदींची विशेष उपस्थिती होती. या बैठकीत ३५वे अस्मितादर्श साहित्य संमेलन जालना येथे २७ व २८ आॅक्टोबर दरम्यान घेण्याचे निश्चित करण्यात आले. याशिवाय साहित्य संमेलनातील कार्यक्रम, उपक्रमांविषयी चर्चा करण्यात आली.ग्रंथ संपदाअस्मितादर्श साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवड झालेले डी.बी.जगत्पुरिया यांच्या नावावर १८ ते २० ग्रंथ संपदा आहे. पाच मराठी कवितासंग्रह, दोन सामाजिक व वैचारिक ग्रंथ, पाच समीक्षा ग्रंथ, दोन व्यक्ती चित्रणात्मक ग्रंथ आहे. याशिवाय हिंदी भाषेतही त्यांनी विपूल लेखन केले आहे.

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव