शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
3
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
4
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
5
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
6
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
7
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
8
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
9
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
10
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
11
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
12
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
13
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
14
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
15
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
16
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
17
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
18
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
19
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
20
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स

सरकारच्या कामामुळे युती तर बदल हवा असल्याने आघाडीचा उमेदवार विजयी होण्याचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 00:41 IST

जिल्हाध्यक्षांनी व्यक्त केला विश्वास

जळगाव : केंद्रातील व राज्यातील भाजप सरकारने केलेल्या कामामुळे पुन्हा महायुतीचे उमेदवार विजयी होतील तर जनतेला बदल हवा असल्याने आघाडीचे उमेदवार विजयी होतील, असा दावा राजकीय पक्षांच्या जिल्हाध्यक्षांनी केला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामामुळे तसेच संघटनात्मक कामामुळे रावेर मतदार संघात रक्षा खडसे दोन ते अडीच लाख तर जळगाव मतदार संघात आमदार उन्मेष पाटील हे दोन लाखाच्या मताधिक्याने विजयी होतील.- उदय वाघ, जिल्हाध्यक्ष, भाजप.आमदार उन्मेष पाटील यांना प्रत्येक विधानसभा मतदार संघातून ५ ते १० हजाराचे मताधिक्य मिळून ५० हजाराच्या मतांनी ते विजयी होतील.- गुलाबराव वाघ, जिल्हाध्यक्ष,शिवसेनाजनतेला बदल हवा असल्याने रावेर मतदार संघाच डॉ. उल्हास पाटील हे ३५ ते ४० हजाराच्या मताधिक्याने तर जळगाव मतदार संघात गुलाबराव देवकर हे ८० हजाराच्या मताधिक्याने विजयी होतील.- अ‍ॅड, संदीप पाटील, जिल्हाध्यक्ष, संदीप पाटील.सरकारच्या धोरणामुळे जनता त्रस्त असल्याने कोणत्याच आश्वासनाची पूर्तता न झाल्याने या वेळी आघाडीचे उमेदवार विजयी होती. यात जळगाव मतदार संघातून गुलाबराव देवकर हे एक लाखाच्या मतधिक्याने तर रावेर मतदार संघात डॉ. उल्हास पाटील हेदेखील मोठ्या मताधिक्याने विजयी होतील.- अ‍ॅड. रवींद्र पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस.

टॅग्स :Jalgaonजळगाव