शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
2
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
3
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
4
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
5
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
6
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
7
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
8
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
9
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
10
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
11
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
12
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
13
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
14
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
15
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था कोलमडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 3:15 PM

कोरोनामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था असलेली शेतीची नाळ संकटात आहे.

ठळक मुद्देकोरोनाचा फटकाशेतकरी, मजूर चिंतेत

जामनेर, जि.जळगाव : कोरोनामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था असलेली शेतीची नाळ संकटात असून शेतात उत्पादन आहे. परंतु व्यापारी व खरेदीदार नाहीत. शेतीतील उत्पादनाचे भाव कवडीमोल झाले आहेत. शेतकऱ्यांना आता आडतेही उचल देत नसून शेतकरी, मजुरांसमोर आर्थिक टंचाईचे आव्हान उभे राहिले आहे.तालुक्यात रब्बीचा मोठ्या प्रमाणावर पेरा होतो. त्यामध्ये मका, गहू, हरभरा, ज्वारी, बाजरी, भाजीपाला आदी पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जात असून रब्बीचा उत्पन्न घेतला जातो. ग्रामीण भागाचा आर्थिक कणा शेती मानली जाते. शेतीच्या उलाढालीवर शेतकरी, मजुरांचे आर्थिक नियोजन असते. २१ मार्चपासून लॉकडाउनमुळे सर्व काही थांबलेले आहे. यात शेतकऱ्यांचे संकट वाढले. शेतातील भाजीपाला काढून विक्रीला नेने, गहू, ज्वारी, मका, काढणे सुरू होते. मात्र लॉकडाऊनमुळे शेतकºयांचे आर्थिक कंबरडे मोडले असून, व्यापारी नसल्याने शेतीमालाचे भाव हे कवडीमोल झाले आहे. गहू, हरभरा, मका, ज्वारी यांचा हंगाम आता सुरू असून, भाव नसल्याने मात्र घरात माल पडून आहेत. तसेच कपाशीसुद्धा अजून शेतकºयांच्या घरात पडली आहे. सध्या या मालांना कोणी व्यापारी घेत नसल्याने शेतकºयासमोर अवघड परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनामुळे ग्रामीण भागातील आर्थिक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. तसेच तालुक्यात मनरेगाचे एकही काम सुरू नसल्यामुळे मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे.यावर्षी विहिरींना पाणी बºयापैकी असल्याने रब्बीची लागवडही मोठ्या प्रमाणात झाली होती. मात्र लॉकडाऊनमुळे शेतकºयांचे आर्थिक कंबरडे मोडले असून, व्यापारी माल घेत नसल्याने शेतीमालाचे भाव कवडीमोल झाले आहे. घरातच माल पडून आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.-शांताराम जाधव, शेतकरी, तळेगाव, ता.जामनेर

टॅग्स :FarmerशेतकरीJamnerजामनेर