शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
2
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
3
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
4
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
5
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
6
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
7
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
8
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
9
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
10
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
11
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
12
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
13
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
14
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
15
परदेशात जाऊन आपल्या देशाचा अपमान करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला- अमित शाह
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

परवानगी नसताना भरला आठवडे बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2021 4:13 AM

पोलीस प्रशासन म्हणते की, आमच्याकडे कर्मचाऱ्यांची कमतरता आहे, असे सांगून हात झटकत आहे. तसेच गावासाठी नेमलेली कोरोना समितीसुद्धा फक्त ...

पोलीस प्रशासन म्हणते की, आमच्याकडे कर्मचाऱ्यांची कमतरता आहे, असे सांगून हात झटकत आहे. तसेच गावासाठी नेमलेली कोरोना समितीसुद्धा फक्त कागदावरच आहे.

या ठिकाणी पोलीस पाटील, तलाठी, ग्रामविकास अधिकारी हे कोणीही हजर नव्हते. बाजार भरल्यामुळे कोरोना संक्रमणाचा धोका वाढण्याची दाट शक्यता आहे. बाजारामध्ये भाजीपाला विक्रेते व ग्राहक कुठल्याही प्रकारचे मास्क व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करताना दिसत नाही.

ऐनपूर येथील सरपंच अमोल महाजन व उपसरपंच व अन्य ग्रामपंचायत सदस्य यांनी बाजार उठवण्यासाठी प्रयत्न केला; परंतु त्यांनासुद्धा नागरिकांसमोर हतबल व्हावे लागले. त्यांनी नागरिकांना विनवणी केली. प्रसंगी विक्रेत्यांचे वजन काटेसुद्धा जमा करून घेतले; परंतु तरीसुद्धा लोक जुमानत नव्हते. गावातील लोकसुद्धा आम्हाला भाजीपाला मिळाला नाही तर आम्ही काय खाणार, असे प्रश्न सरपंचांना विचारत होते. ग्रामपंचायत प्रशासनाने यासाठी ठोस कारवाई करणे अपेक्षित आहे, अशी नागरिकांनी मागणी केली आहे.