शहरं
Join us  
Trending Stories
1
"असा प्रत्येक कट महाराष्ट्रातील लोक उधळून लावतील", मोदींचा काँग्रेसविरोधात आक्रमक पवित्रा
2
देशातील गरिबांना 2028 पर्यंत मोफत धान्य मिळणार; मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
मनोज जरांगेंशी पंगा घेणाऱ्या अपक्ष आमदाराने भाजपाकडून निवडणूक लढण्याची केली घोषणा
4
"जितना हिंदू बंटेगा, उतना...", असं का बोलले पंतप्रधान मोदी? महाराष्ट्रातील जनतेला केलं मोठं आवाहन
5
'असरदार' सरदार! अर्शदीपची Top 10मध्ये एन्ट्री; हार्दिक पांड्याही दुसऱ्या यादीत Top 3 मध्ये!
6
 "महायुती सरकार म्हणजे भ्रष्ट कारभार, जाहिराती जोरदार", 90 कोटींच्या कंत्राटावर जयंत पाटलांची संतप्त पोस्ट
7
हरयाणात 14 जागांवर काँग्रेसचा निसटचा पराभव; आम आदमी पक्षामुळे गमावल्या 5 जागा
8
हरयाणात निकालांनंतर भाजपाचं अर्धशतक पूर्ण, दोन अपक्ष आमदारांनी दिला पाठिंबा
9
Trent shares: TATA च्या 'या' शेअरनं रचला इतिहास, २ दिवसांपासून मोठी खरेदी; एक्सपर्ट बुलिश
10
फायद्याची बातमी! २०० रुपये वाचवून गुंतवणूक करा, मॅच्युरिटीवर २८ लाख मिळतील; LIC ची जबरदस्त योजना
11
गुणरत्न सदावर्तेंनी 'बिग बॉस'चे नियम बसवले धाब्यावर, आधी ढाराढूर झोपले आता घातला गोंधळ!
12
कर्मचाऱ्यांसाठी ESIC बाबत महत्त्वाची बातमी, सरकारचा मोठा निर्णय, अनेकांना मिळणार लाभ!
13
वाढदिवस ठरला शेवटचा! केक, पापड आणि...; ५ वर्षांच्या मुलाच्या मृत्यूमागचं सत्य काय?
14
"बाप-बेटे हल्ली दारोदारी फिरतात, दारावर टक-टक करुन..."; आशिष शेलारांचे ठाकरे पिता-पुत्रांवर टीका
15
हरयाणा निकालामुळे भाजपाचं कमबॅक, मविआत संघर्ष; ठाकरेंचेही सूर बदलले, पडद्यामागचं राजकारण?
16
माधुरी की विद्या? नक्की कोण आहे मंजुलिका? कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैय्या ३' चा ट्रेलर रिलीज
17
जम्मू-काश्मिरमध्ये इंडिया आघाडीचे अवघे दोन हिंदू उमेदवार जिंकले, कोण आहेत ते? एकाने नोंदवला धक्कादायक निकाल  
18
Suzlon Energy बाबत मोठी अपडेट, एक वृत्त आणि शेअरनं पकडला रॉकेट स्पीड
19
हरयाणातील गोहानाच्या जिलेबीची 'तारीफ' राहुल गांधींना महागात पडली! काय म्हणाला दुकानदार?
20
वकिलांकडून भाजपच्या आमदाराला पोलिसांसमोरच मारहाण; अर्बन बँक निवडणुकीतला प्रकार

गुरू नेहमी तुमचे जगणे अर्थपूर्ण करण्यासाठी मदत करतात - अद्वैत दंडवते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 1:15 PM

गुरू म्हणून जे बोलतो ते कृतीत आणले तरच इतरांचा विश्वास बसतो

जळगाव : गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरूपौर्णिमा असते़ गुरू ही कोणी एक व्यक्ति नसते, तुम्हाला वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या व्यक्ति भेटत असतात जे तुमच जगणे अधिकाधिक अर्थपूर्ण करण्यास मदत करतात, असे विचार अनाथांसाठी आनंदघर हा उपक्रम राबविणारे अद्वैत दंडवते यांनी मांडले़ गुरूपौणिर्मेच्या पूर्वसंध्येला त्यांच्याशी संवाद साधला असता ते बोलत होते़दंडवते यांनी सांगितले की, कामाच्या प्रेरणेच्या बाबतीत सांगायचे झाले तर महात्मा गांधी यांच्या जीवनातून खरी प्रेरणा मिळाली़ त्यांनी लिहीलेल्या पुस्तकांमधून गांधीजी कसे जगले, असे खूपच कमी लोक असतात जे स्वत:वर टीका करू शकतात, गांधीजी त्यातील एक होते़ गांधीजी नेहमी सांगायचे ज्यावेळी तुम्ही निर्णय घेऊ शकत नसाल, द्विधा मनस्थितीत असाल तर नेहमी आर्थिक दुर्बल अशा व्यक्तिचा चेहरा डोळ्यासमोर आणा, आपण जे करणार आहोत त्यामुळे त्याच्या जीवनात काही बदल होणार आहे का, हा विचार प्रेरणादायी होता़ त्या विचारातूनच कचरा वेचक मुलांसाठी, आर्थिक दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आनंद घर च्या माध्यमातून यामुलांचे जगणे आनंदी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो़जे आपण बोलत ते आपल्या कृतीत येते का हे बघणे अतिशय महत्त्वाचे आहे़ माझ्या मुलांसाठी सुद्धा तोच आदर्श असावा, मी जे बोलतो ते कृतीत येते का हे ते पाहाता व त्यादृष्टीनेच त्यांचा माझ्यावर विश्वास असतो, गुरूंसाठी हे महत्त्वाचे आहे़जगण्याचा मार्ग शोधायला मदतगुरू हा केवळ शिक्षण व्यवस्थेतूनच तुम्हाला मिळतो असे नाही, अनेक लोक तुमच्या आजुबाजूला असतात जे तुम्हाला जगण्याचा मार्ग शोधायला मदत करतात़ गुरू तुम्हाला वेगवेगळ्या टप्प्यांवर भेटत असतात, असे अद्वैत दंडवते यांनी सांगितले़

टॅग्स :Jalgaonजळगाव