शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा म्हणजे संविधान; राहुल गांधींचा भाजपावर घणाघात
2
सेबी प्रमुख माधबी बूच यांच्या अडचणी वाढल्या, संसदेच्या वरिष्ठ समितीने बजावले समन्स
3
१० रुपयांचं चॉकलेट, देवाचं दर्शन अन्...; अमेठी हत्याकांडात खळबळजनक खुलासा
4
इस्रायल-इराण संघर्षाचा परिणाम भारतावर होणार, सर्वसामान्यांच्या अडचणी वाढणार!
5
भारतीय क्रिकेटरच्या वडीलांची २६ लाखांची फसवणूक; पैसे परत मागताच जीवे मारण्याची धमकी
6
SBI On MTNL: संकटात आली 'ही' सरकारी कंपनी; आता SBI नं केली मोठी कारवाई, शेअर आपटला
7
"पाहिजे तेवढ्या फिती कापा, दीड महिन्याने..."; PM मोदींच्या दौऱ्यावरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
हार्दिक पांड्याशी घटस्फोटानंतर नताशाचं जबरदस्त कमबॅक, शूटिंग सेटवरील व्हिडिओ समोर
9
शरद पवारांची साथ सोडून काँग्रेसमध्ये गेलेल्या महिला नेत्याशी व्यासपीठावर छेडछाड
10
Bihar Politics : नितीश कुमार यांना भारतरत्न देण्याची मागणी; JDU कडून पोस्टरबाजी; भाजपचाही पाठिंबा
11
अरे देवा! मालगाडीचे २ डबे घसरले; बादल्या, कॅन घेऊन डिझेल लुटण्यासाठी लोकांची झुंबड
12
मैत्रीचा इतिहास: पाकिस्तान कदापी अण्वस्त्रधारी बनू शकला नसता; भारतावर आरोप झाला, इस्रायलने थेट अंगावर घेतला
13
राहुल गांधी कोल्हापूरात पोहचताच उचगावातील कौलारू घरात गेले, तिथे कोणाला भेटले? 
14
Weightless Tips: अमित शाहांनीसुद्धा 'या' पद्धतीने केले २५ किलो वजन कमी; सांगताहेत बाबा रामदेव!
15
IPO च्या तयारीत असलेल्या NSE ला सेबीकडून दिलासा; SEBIच्या इतिहासातील मोठ्या सेटलमेंटसाठी मंजुरी
16
NIA: महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये एनआयएच्या धाडी; जालना, छत्रपती संभाजीनगरमधून तिघांना घेतलं ताब्यात
17
बायकोसाठी गाव सोडणार नाही तर बदलणार! आदिनाथ कोठारेच्या 'पाणी'चा हृदयस्पर्शी ट्रेलर रिलीज
18
करुन दाखवलं! दहावी, बारावी नापास पण वयाच्या २२ व्या वर्षी मिळवलं यश, झाली IAS
19
Navratri Puja Vidhi 2024: इच्छित मनोकामनापूर्ती करणारे 'काम्य व्रत' ललिता पंचमीला कसे करायचे? वाचा!
20
'आनंद आहेच पण आता...'; मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यावर 'हास्यजत्रा'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामींची मार्मिक पोस्ट

लॉकडाउनमधून बाजारपेठ सावरतेय.!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 10:57 AM

ग्राहकांचा वाढता प्रतिसाद व्यापाऱ्यांसाठी लाभदायी : रस्तेही गर्दीने फुलले

जळगाव : अडीच महिन्यांच्या प्रदीर्घ लॉकडाऊननंतर आता बाजारपेठ हळूहळू आर्थिकदृष्ट्या सावरू लागली आहे. सोमवार व मंगळवार या दोन्ही दिवशी पहिल्यांदाच ठिकठिकाणी अनेक दुकाने उघडली आहेत. त्यामुळे खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.सोमवारपासून ‘अनलॉक’चा तिसरा टप्पा सुरु झाला. या महत्वाच्या टप्प्यात अनेक दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. केवळ हॉटेल्स, रेस्टॉरंट तसेच सलून, शॉपिंग कॉम्प्लेक्स व मॉल्स या परवानगीतून वगळण्यात आली आहे. दरम्यान, मान्सूनपूर्व कामे करण्यास तसेच देखभाल दुरुस्तीसाठी सर्व दुकाने उघडण्यास काही दिवसांपूर्वीच प्रशासनाने परवानगी दिली होती. त्यामुळे अनेक व्यापाºयांनी देखभाल दुरुस्ती करून घेतली आहे. पहिल्याच दिवशी अन् मंगळवारीही पूर्वीप्रमाणेच बाजारपेठ गजबजून गेली आहे.साठवणुकीच्या कांद्याची विक्री अंतिम टप्प्यातलॉकडाऊनच्या काळातच शेतकºयांनी महामार्गाशेजारी तसेच घरोघरी साठवणुकीच्या कांद्याची विक्री केल्याने आता ही विक्री अंतिम टप्प्यात आली आहे. सध्या कांदा १२ ते १५ रूपये किलो या दराने घाऊक दरात उपलब्ध आहे.सोन्याच्या दुकानांमध्ये गर्दी सुरुचसोना-चांदीचे दर गगनाला भिडले असले तरीही दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी पहायला मिळत आहे. ही दालने अनलॉकच्या दुसºयाच टप्प्यात उघडली आहेत.बाजारपेठ सुरु झाली ही स्वागतार्ह बाब आहे. मध्यंतरी सणासुदीचा बराच काळ निघून गेल्याने व्यापाºयांकडे मालही शिल्लक आहे. सर्व काही सुरळीत होण्यासाठी अजून १५ दिवस लागतील. शहरातील व्यापारी संकुलातील दुकाने सुरु होणे गरजेचे आहे.- विजय काबरा, अध्यक्ष, जिल्हा व्यापारी महामंडळ, जळगाव.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाJalgaonजळगाव