शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata Passed Away: भारताच्या उद्योगविश्वातील रत्न निखळलं! 'पद्मविभूषण' रतन टाटा कालवश, देशाची मोठी हानी
2
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली
3
Ratan Tata Death: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
4
भारताच्या 'रत्ना'ची कहाणी, टाटामध्ये असिस्टंट म्हणून सुरू केलेला प्रवास; नंतर कंपनीला बनवला आंतरराष्ट्रीय ब्रँड
5
Ratan Tata Death: गडकरींची टाटांना आदरांजली: देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची व्यक्त केली भावना
6
Ratan Tata News : रतन टाटांना मिळालं अपार प्रेम, ३८०० कोटींच्या मालकानं कशी बनवली कोट्यवधी लोकांच्या मनात जागा
7
Ratan Tata: एका कुटुंबाचा उद्योग ते 'देशाचा विश्वास'! रतन टाटांनी असं उभारलं 'जगात भारी' व्यवसाय साम्राज्य
8
नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...!
9
Ratan Tata News: ७९ व्या वाढदिवशी टाटा पोहोचले होते संघ मुख्यालयात; नेमकं काय घडलं होतं?
10
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
11
OBC यादीत महाराष्ट्रातील काही जातींचा समावेश होणार; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस
12
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका
13
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित
14
Nitish Reddy अन् Rinku Singh ची दमदार फिफ्टी, टीम इंडियाच्या नावे झाले २ मोठे विक्रम
15
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
16
लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos
17
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
18
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
19
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
20
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला

जळगावच्या बाजारपेठेत बटाट्याचे भाव आले निम्म्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2019 11:58 AM

बाजारपेठेत बटाट्याची आवक वाढली असून भाव महिनाभरात निम्म्यावर आले आहेत.

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक काही दिवसांपासून चांगली आहे. बटाट्याची आवकही वाढली असून भाव महिनाभरात निम्म्यावर आले आहेत. सध्या समितीमध्ये ९०० क्विंटलच्या आसपास बटाट्यांची आवक होत असून, ४०० ते ६०० प्रति क्विंटल असा भाव आहे. मागील महिन्यात हाच भाव दुप्पटीने होता. हळूहळू हे दर घसरत गेले. 

भाजीपाल्यामध्ये मेथीचे दर केवळ १००० ते १५०० प्रति क्विंटल असे आहेत. याहीपेक्षा फुलकोबी स्वस्त असून, ८०० ते १००० असा भाव आहे. इतर भाज्यांमध्ये वांगी ९०० ते २१००, भेंडी २००० ते २५००, अद्रक २५०० ते ४५००, हिरवी मिरची १५०० ते २०००, गंगाफळ १०००, बिट १५०० ते २०००, शेवगा शेंग ३१००, लिंबू १२०० ते २८००, लाल कांदा ३२५ ते ८००, पांढरा कांदा ३५० ते १००० याप्रमाणे सर्वच भाजीपाल्याचे दर अवाक्यात आहे. सध्या विविध प्रकारच्या भाज्यांची चांगली आवक आहे.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी