शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
3
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
4
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
5
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
6
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
7
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
8
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
9
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
10
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
11
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
12
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
13
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
14
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
15
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
16
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
17
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
18
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
19
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
20
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'

रामदेववाडी अपघात, तिघांचा जामीन अर्ज फेटाळला

By सुनील पाटील | Updated: June 3, 2024 13:53 IST

कारागृहातील मुक्काम वाढला : संशियत नंदूरबार कारागृहात

सुनील पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : रामदेववाडी अपघात प्रकरणात अटकेतील अर्णव अभिषेक कौल (वय १९, रा.जय नगर), अखिलेश संजय पवार (वय १९,रा.गणेश कॉलनी) व ध्रुव नीलेश सोनवणे (वय १९, रा.गायत्री नगर) या तिघांचा जामीन अर्ज सोमवारी न्यायालयाने फेटाळून लावला. यामुळे तिघांचा कारागृहातील मुक्काम अजून वाढला आहे. जळगाव कारागृह फुल्ल असल्याने सध्या तिघं संशयित नंदूरबार कारागृहात आहेत.

तालुक्यातील रामदेववाडी येथे ७ मे रोजी सायंकाळी पावणे पाच वाजता भरधाव कारने दुचाकीवरील वच्छलाबाई सरदार चव्हाण (वय २५), मुलगा सोहम (वय १०), सोमेश (वय ३) सर्व रा. रामदेववाडी व भाचा लक्ष्मण पदम नाईक (वय १७,रा.मालखेडा, ता.जामनेर) या चौघांना चिरडल्याने त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी मयत वच्छलाबाई चव्हाण यांचा भाऊ राजेश आलमसिंग चव्हाण (रा.रामदेववाडी) याच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवध, अपघात व अमली पदार्थविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला होता. १७ दिवसानंतर पोलिसांनी तिघांना अटक केली होती.

तिघांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश बी.एस.वावरे यांच्याकडे एक दिवस नंतर न्या.जे.जे.मोहिते यांच्या न्यायालयात शनिवारी युक्तीवाद झाला होता. न्यायालयाने सरकारी वकील पंढरीनाथ चौधरी व बचाव पक्षाची बाजू जाणून घेत सोमवारी तिघांचे जामीन अर्ज फेटाळले. 

टॅग्स :Courtन्यायालय