शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

सलून व्यवसाय २५ टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 14:55 IST

लॉकडाऊननंतर सलून व्यवसाय सुरू झाला असला तरी तो २५ टक्क्यांपर्यंत येवून ठेपला आहे.

ठळक मुद्देन्याय द्यावा : नाभिक समाजाचे शासनाला साकडेनाभिक समाजाच्या वतीने निवेदन

यावल : लॉकडाऊननंतर सलून व्यवसाय सुरू झाला असला तरी तो २५ टक्क्यांपर्यंत येवून ठेपला आहे. यामुळे नाभिक समाज बांधवांचे हाल होत आहेत. अशा परिस्थितीत नाभिक समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी जीवा महाले नाभिक बहुउद्देशीय संस्थेतर्फे करण्यात आली आहे.विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार जितेंद्र कुवर यांना देण्यात आले. मागण्या मान्य न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनात म्हटले आहे की, लॉकडाऊनच्या कालखंडात नाभिक समाजातील १२ युवकांनी आत्महत्या केल्या. समाजाला मोठ्या प्रमाणावर अडचणीला सामोरे जावे लागल्याने या घटना घडल्या. सोशल मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडियावर नाभिक समाजाची बदनामी झाली. नाभिक समाजाचा व्यवसाय २५ टक्क्यांवर येऊन पोहोचला आहे. त्यांना उपासमारीची झळ सोसावी लागत आहे. या अनुषंगाने या समाजाला लॉकडाऊन कालखंडात प्रत्येक महिन्याची १० हजार रुपये नुकसान भरपाई प्रत्येकाला द्यावी. २६ मार्च १९७९ च्या केंद्र शासन व राज्य शासनाच्या शिफारशीनुसार नाभिक समाजाला अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करण्यात यावे. आत्महत्याग्रस्त १२ तरुणांच्या कुटुंबाला प्रत्येकी १० लाख रुपये सानुग्रह अनुदान द्यावे. सलून व्यावसायिकांचा ५० लाख रुपयाचा विमा उतरवण्यात यावा. लॉकडाऊन कालखंडातील विजेचे बिल सलून व्यावसायिकांचे माफ करण्यात यावे, असे विविध मागण्यांचे निवेदन नाभिक समाजातर्फे देण्यात आले.या निवेदनावर जीवा महाले नाभिक बहुउद्देशीय संस्थाध्यक्ष अनिल चौधरी, सुरेश चौधरी, राहुल सावखेडकर, उमाकांत चौधरी यांच्या सह्या आहेत. 

टॅग्स :SocialसामाजिकYawalयावल