शहरं
Join us  
Trending Stories
1
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
2
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
3
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
4
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
5
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
6
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?
7
Bigg Boss Marathi 5 : सूरज चव्हाण ठरला 'बिग बॉस मराठी ५'चा विजेता? 'त्या' पोस्टने खळबळ
8
Bigg Boss Marathi Season 5: रितेश देशमुखला मिळाल्या भाईजानकडून शुभेच्छा, म्हणाला, "सगळ्यांना वेड लावलं..."
9
कुणासोबत डिनर करायला आवडेल किम जोंग की जॉर्ज सोरोस? जयशंकर यांचं उत्तर ऐकून टाळ्यांचा कडकडाट; बघा Video
10
IND vs PAK मॅचमध्ये Arundhati Reddy चा तोरा; ज्यानं प्रसादच्या अविस्मरणीय सीनला उजाळा (VIDEO)
11
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अ.भा.म. साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड
12
Bigg Boss Marathi Season 5: दोन आठवडे 'भाऊचा धक्का' का झाला नाही? रितेशने प्रेक्षकांची माफी मागत सांगितलं कारण
13
अजित पवारांची आघाडी; जनसन्मान यात्रेत विधानसभेसाठी आणखी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा
14
Bigg Boss Marathi 5 : अंकिता वालावलकर टॉप ३ मध्ये नाही? फिनालेआधीच मोठी अपडेट समोर, चाहते भडकले
15
INDW vs PAKW : रिचा घोषनं घेतला सुपर कॅच; पाक कॅप्टनचा खेळ खल्लास! (VIDEO)
16
"उत्तर गाझा खाली करा", IDF ची वॉर्निंग! इस्रायलकडून लेबनॉनमध्ये मृत्यूचं तांडव, हिजबुल्लाहचा पलटवार
17
Bigg Boss18 च्या प्रीमियरला आले अनिरुद्धाचार्य महाराज, सलमानला भेट दिली भगवद् गीता
18
अमेरिकेतील यशानंतर 'अमूल' आता युरोपमध्ये ठेवणार पाऊल!
19
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकर म्हणतो- "हा सन्मान..."
20
"सरदार पटेलांचा पुतळा पूर्ण झाला पण..."; संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्टच सांगितलं

पर्यटनासाठी प्रसिद्ध पाल रस्त्याची चाळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2021 4:20 AM

पर्यटकांची रेलचेल असते. मात्र आता या ठिकाणी येणे म्हणजे कसरत होत असल्याने त्याचा परिणाम पर्यटनावरही झाला आहे. खराब ...

पर्यटकांची रेलचेल असते. मात्र आता या ठिकाणी येणे म्हणजे कसरत होत असल्याने त्याचा परिणाम पर्यटनावरही झाला आहे. खराब रस्त्यांमुळे पर्यटकांची मोठी नाराजी असून, याचा थेट परिणाम या ठिकाणच्या पर्यटनावर झाला आहे.

सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेल्या पाल या गावास पर्यटनाचा दर्जा प्राप्त झाला आहे. येथील एकेकाळी असलेले घनदाट जंगल, आदिवासींच्या परंपरांचे देखावे, उंचच उंच पर्वतरांगा, नदी, वनोद्यान यासारख्या अनेक बाबी या ठिकाणी पर्यटकांना आजही खुणावतात. दूरहून पर्यटक या ठिकाणी येत असतात. मात्र गेल्या काही काळापासून या वैभवाला रस्त्यांची

दृष्ट लागली आहे.

रस्त्याची दुरवस्था

रावेर-पाल रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. केवळ २४ किलोमीटर अंतर पार करायला एक ते दीड तास लागतो. खड्ड्यांमध्ये आदळून वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे पर्यटकांची रेलचेल कमी झाली आहे.

रावेर-पाल रस्ता तालुक्याला जोडला असल्याने परिसरातील शेतकरी, व्यापारी, नोकर वर्ग, पर्यटक याच मार्गाने ये-जा करत असतात. शेतीतील साहित्य, रासायनिक खते, भाजीपाला, किराणा आणण्यासाठी येथील नागरिकांना कसरत करावी लागत आहे. अनेकवेळा वाहनाचे नुकसान होत आहे.

लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज

या रस्त्याचे महत्त्व लक्षात घेऊन लोकप्रतिनिधींनी दुरुस्तीकडे लक्ष देण्याची गरज आहे. मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास येथील पर्यटन तसेच त्यावर अवलंबून असलेल्या व्यवसायांवरही परिणाम होणार आहे. त्यामुळे या रस्त्याची त्वरित दुरुस्ती केली जावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.