शहरं
Join us  
Trending Stories
1
"जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याची..."; शरद पवारांचे सूचक विधान, नेमकी चर्चा काय?
2
VBA Candidate List 2024: आंबेडकरांनी 30 उमेदवारांची केली घोषणा; आदित्य ठाकरेंविरोधात कोण?
3
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
4
नागपूर : न केलेल्या गुन्ह्यात १९ दिवस गेला कारागृहात अन्...; पोलिसांच्या चुकीची भोगतोय शिक्षा
5
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
6
नागपूर : ‘तुझे राजकारण संपले’ म्हणत काँग्रेस पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला
7
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
8
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
9
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
10
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
11
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
12
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
13
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
14
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
15
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
16
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
17
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
18
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
19
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
20
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?

तीन वर्षापूर्वी ज्यांना सत्तेवर बसविले ते चोर निघाले : संजय राऊत

By admin | Published: June 11, 2017 1:14 PM

मोदींनी वापरलेले कोट विकले तरी महाराष्ट्रातील शेतक:यांची कजर्माफी होईल

ऑनलाईन लोकमत

नंदुरबार, दि.11 - कालर्पयत शेतक:यांच्या प्रश्नावर काँग्रेसला शिव्या घालत होतो. मात्र तीन वर्षापूर्वी वाजत गाजत ज्यांना सत्तेवर बसविले तेच चोर निघाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वापरलेल्या कोटची विक्री केली तरी महाराष्ट्रातील शेतक:यांची कजर्माफी होईल अशी बोचरी टिका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नंदुरबार येथे केली.
नंदुरबार येथे रविवारी दुपारी 12 वाजता शिवसेनेतर्फे शेतकरी मेळावा घेण्यात आला. यावेळी व्यासपीठावर ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. आपल्या भाषणात खासदार राऊत यांनी भाजपावर टिका केली. कालर्पयत आम्ही शेतक:यांच्या प्रश्नांवर काँग्रेसला शिव्या घालत होतो. तीन वर्षापूर्वी  वाजत गाजत सत्तेवर बसविले ते देखील चोर निघाले. आता त्यांच्याकडून हिशोब मागत आहोत म्हणून त्यांच्या जिव्हारी लागत असल्याचे खासदार राऊत यांनी सांगितले. काँग्रेस व राष्ट्रवादीतील सर्व चोर आता कोणत्या पक्षात आहेत ते भाजपाला विचारा. त्यांनी वाल्याचे वाल्मिकी करण्याचे मशिन आणले का? असा सवाल त्यांनी केला. शेतक:यांना कजर्माफी देण्यासाठी केंद्र व राज्य शासन चालढकल करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वापरलेले कोट विकले तरी महाराष्ट्रातील शेतक:यांची कजर्माफी होईल असा टोला त्यांनी यावेळी लगावला.