शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
2
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
3
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
4
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
5
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
6
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
7
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
8
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
9
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
10
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
11
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
12
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
13
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
14
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
15
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

विविध प्रलंबित परीक्षा त्वरित घ्याव्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2021 4:20 AM

गेल्या काही वर्षांपासून कोरोनामुळे सरकारी नोकरभरती बंद आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. पात्रता असूनही केवळ भरती ...

गेल्या काही वर्षांपासून कोरोनामुळे सरकारी नोकरभरती बंद आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. पात्रता असूनही केवळ भरती झाली नसल्याने तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात नैराश्य वाढत आहे. एमपीएससी उत्तीर्ण करूनही नोकरी मिळत नाही. शेवटी एक तरुण आत्महत्या करतो, हे अतिशय दुर्दैवी आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षापासून एमपीएससीची परीक्षेची तारीख सतत पुढे ढकलावी लागली; परंतु आता कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे. त्यामुळे एमपीएससीच्या परीक्षा लवकरात लवकर घेण्यात याव्यात, तसेच नोकरभरती सुरू करून बेरोजगारांना न्याय द्यावा, या सर्व मागण्यांची दखल घेऊन अंमलबजावणी करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा शहर मंत्री इच्छेश काबरा यांनी दिला.

यावेळी अभाविप जळगाव जिल्हा सहसंयोजक सारंग पाटील, शहर मंत्री इच्छेश काबरा, गौरव देशमुख, रोहित पाटील, महेश माळी, शिवदास पारधी, नितीन महाजन, राहुल मनोरे, अमोल पारधी, निखिल बाचपाई आदी विद्यार्थी उपस्थित होते.