शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

...तर अधिवेशनात गोंधळ घालणार-एकनाथ खडसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 03:46 IST

मॅग्नेटिक महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्राला एक दमडीचाही लाभ मिळालेला नाही, हा अन्याय असल्याची भावना व्यक्त करीत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी सरकारला घरचा अहेर दिला

जळगाव : मॅग्नेटिक महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्राला एक दमडीचाही लाभ मिळालेला नाही, हा अन्याय असल्याची भावना व्यक्त करीत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी सरकारला घरचा अहेर दिला. शिवाय अमळनेर, बोदवड आणि मुक्ताईनगर हे तालुके दुष्काळी जाहीर झाले नाही तर आपण विधानसभेत आवाज उठवू, असा इशाराही त्यांनी दिला.अमळनेर तालुक्यात शुक्रवारी विकासकामांचा शुभारंभ खडसे यांच्या हस्ते झाला. मॅग्नेटिक महाराष्टÑ या गुंतवणूक परिषदेत १५ लाख कोटींचे करार झाले, पण उत्तर महाराष्ट्राला एक दमडीचाही प्रकल्प मिळालेला नाही, अशी खंत खडसेंनी व्यक्त केली. मी काय पाप केले आहे? पक्षाचे काय वाईट केले आहे? मी दोषी असेल तर सरकार मला का तुरुंगात टाकत नाही? माझ्यावर कसा अन्याय होत आहे, ते जनतेला माहिती आहे, अशी उद्विग्न भावनाही खडसेंनी व्यक्त केली.३० हजार कोटींची कर्जमाफी झाली तरी शेतकरी अस्वस्थ का आहे ? दुष्काळाबाबत पाठपुरावा करून कामे होत नसतील तर मला बोलावे लागेल. दुष्काळ जाहीर करायला इतका वेळ का लागतो, असा सवाल करत सगळा पोरखेळ सुरू असल्याची टीका खडसेंनी केली.

टॅग्स :Magnetic Maharashtraमॅग्नेटिक महाराष्ट्रEknath Khadaseएकनाथ खडसे