शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

जळगाव जिल्ह्यातील रखडलेल्या प्रकल्पांना निधी कमी पडू देणार नाही : अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 22:42 IST

जिल्ह्यातील रखडलेल्या प्रकल्पांना निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जे.टी. महाजन अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या डिगंबर नारखेडे सभागृहात सोमवारी घेण्यात आलेल्या अटल महाकृषी कार्यशाळेत सांगितले.

ठळक मुद्देशेळगाव बॅरेजला निधी राखीवशेतकऱ्यांना १०० टक्के प्रोत्साहन देण्याची मागणीजून-जुलैमध्ये पाणी अडविले जाईल.

फैजपूर, ता.यावल : जिल्ह्यातील रखडलेल्या प्रकल्पांना निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जे.टी. महाजन अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या डिगंबर नारखेडे सभागृहात सोमवारी घेण्यात आलेल्या अटल महाकृषी कार्यशाळेत सांगितले.कार्यशाळेचे उद्घाटन महसूलमंत्री चंद्रकात पाटील यांनी केले. व्यासपीठावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे उपस्थिती होत्या.जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, शेतीला पूरक व्यवसाय करणे आता काळाची गरज आहे. माणसाची प्रकृती बिघडल्यास आपण वेगवेगळ्या तपासण्या करतो तसे माती, पाणी परीक्षण झाल्यास त्याचा फायदा शेतीला होईल. त्यांनी शेळगाव बॅरेज प्रकल्पाला ७०० कोटींचा निधी बळीराजा योजनेंतर्गत राखून ठेवला असून, येत्या जून-जुलैमध्ये पाणी अडविले जाईल.माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी आपल्या भाषणात अटल कृषी कार्यशाळा ही संकल्पना चांगली असून, शाश्वत शेती, योग्य सिंचन, चांगली बाजारपेठ जोपर्यंत शेतकºयांच्या दरवाजापर्यंत येत नाही तोपर्यंत शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट होण्याचे स्वप्न पूर्ण होणार नाही. त्यासाठी उत्पादन मालाला योग्य भाव हासुद्धा कायदे होणे अपेक्षित आहे. लघुउद्योग व्यवसाय करणाºया शेतकºयांना १०० टक्के प्रोत्साहन देण्याची मागणी केली.राज्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाषणात एवढे मंत्री एकत्र व्यासपीठावर येणे मुश्कील आहे, तेव्हा सर्वांनी स्वार्थाबरोबर परमार्थही करावा, अशी मिश्किली करत या कार्यशाळेचे कौतुक केले. कार्यशाळेतून शेतकºयांनी केवळ भाषणे ऐकून न जाता त्याची अंमलबजावणी करावी. त्याचवेळी शेतकºयांचे जीवनमान उंचावेल, असे सांगितले.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारJalgaonजळगाव