शहरं
Join us  
Trending Stories
1
"जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याची..."; शरद पवारांचे सूचक विधान, नेमकी चर्चा काय?
2
VBA Candidate List 2024: आंबेडकरांनी 30 उमेदवारांची केली घोषणा; आदित्य ठाकरेंविरोधात कोण?
3
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
4
नागपूर : न केलेल्या गुन्ह्यात १९ दिवस गेला कारागृहात अन्...; पोलिसांच्या चुकीची भोगतोय शिक्षा
5
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
6
नागपूर : ‘तुझे राजकारण संपले’ म्हणत काँग्रेस पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला
7
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
8
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
9
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
10
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
11
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
12
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
13
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
14
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
15
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
16
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
17
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
18
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
19
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
20
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?

नशिराबादला मृत्यूनंतर महिलेचा अहवाल पॉझिटीव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 12:03 PM

नशिराबाद : गावातील सहा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यातील चौपाल मोहल्ला भागातील एका ४७ वर्षीय महिलेचा बुधवारी मृत्यू झाला ...

नशिराबाद : गावातील सहा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यातील चौपाल मोहल्ला भागातील एका ४७ वर्षीय महिलेचा बुधवारी मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य प्रशासनाने दिली. गेल्या पाच दिवसात कोरोना बाधेने पुन्हा हा दुसरा मृत्यू झाल्याने सर्वजण चिंतातूर झाले आहे. आतापर्यंत येथे कोरोना बाधेने तीन जणांचा मृत्यू झाला आहे.या महिलेच्या मृत्यूनंतर तिचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय चव्हाण यांनी दिली.येथे गेल्या महिन्यात भाजीविक्रेत्या वृध्दाच्या मृत्यू झाला.सुरक्षीत असलेल्या नशिराबादला पुन्हा कोरोनाने शिरकाव केला. १३ रोजी ४९ वर्षीय महिलेचा कोरोनाची बाधा होऊन तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली.त्यावेळी त्याच्या निकट संपर्कात आलेल्या १३ जणांना क्वॉरंटाईन करून त्यांचे स्वॅब घेण्यात आले. त्यातील सहा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात एका ४७ वर्षीय महिलेचा बुधवारी सकाळी कोरोना बाधेमुळे मृत्यू झाला असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय चव्हाण यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव