शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

जागतिक केळी दिन! १५० वर्षे झाली, केळी अजूनही फळ नाही; राजमान्यतेची प्रतीक्षाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2024 07:13 IST

केळीला राजमान्यता मिळण्यास किती वाट पाहावी लागणार, असा प्रश्न केळी उत्पादकांना पडला आहे.

राजेंद्र भारंबे, लोकमत न्यूज नेटवर्कसावदा (ता. रावेर)  : याला फळ म्हणावे की नाही, असा प्रश्न आजही कायम आहे त्या केळीचा १७ एप्रिल हा जागतिक दिवस. अजूनही  सरकारच्या फळांच्या यादीत केळीचा समावेश नाही. केळीला राजमान्यता मिळण्यास किती वाट पाहावी लागणार, असा प्रश्न केळी उत्पादकांना पडला आहे. कोचूर (ता. रावेर, जि. जळगाव) शिवारात १८४४ ते १८५०च्या दरम्यान  पहिल्यांदा केळी लागवड झाली. त्यानुसार जिल्ह्यात  केळी सुमारे दीडशे वर्षांची झाली, तरी फळ की आणखी काय हा प्रश्न कायम आहे. फळाचा दर्जा नसल्याने केळी उत्पादकांना बऱ्याच योजनांचा फायदा मिळत नसल्याने नुकसान सोसावे लागत आहे. गेल्या वर्षी शासनाने केळीला फळाचा दर्जा देण्याची घोषणा केली होती. 

दर्जाचे फायदे काय?  - निर्यातीसाठी शासनातर्फे तत्काळ सोयी-सुविधा पुरविण्यात येतील. - नैसर्गिक नुकसान झाले तर तत्काळ मोबदला मिळू शकतो.- उती संवर्धित रोपांसाठीही अनुदान, देखभालीसाठी खर्च मिळू शकतो.

निकषानुसार फळझाडाची एकदा लागवड केली की, ते झाड दीर्घकाळ फळ देते. या उलट केळीच्या झाडाचे आयुष्य सुमारे दीड ते दोन वर्षाचे. त्यामुळे अन्य फळ पिकांच्या तुलनेत केळीच्या पिकाला नैसर्गिक आपत्तीमध्ये समाधानकारक नुकसान भरपाई मिळत नाही. - वसंत महाजन, केळी उत्पादक  

टॅग्स :JalgaonजळगावBananaकेळी