शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

अजब प्रेम की गजब कहानी: प्रेयसीची दोन झालेली लग्ने मोडली, मग स्वत: बनला नवरदेव....

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 16:46 IST

नीरजला जेव्हा हे समजलं तेव्हा तो बतीताचा भाऊ बनून तिच्या सासरी पोहोचला. काही दिवस तिथेच थांबला. सासरच्या लोकांना जेव्हा समजलं की, तो बबीता भाऊ नाही तर प्रेमी आहे तेव्हा त्यांनी बबीताला लग्न मोडून माहेरी परत पाठवलं.

बिहारच्या सारण जिल्ह्यातू एक अजब प्रेमाची गजब कहाणी समोर आली आहे. प्रियकराने प्रेयसीला मिळवण्यासाठी तिची दोन-दोन लग्ने मोडली. मग कुटुंबियांच्या विरोधानंतरही गावातील लोकांच्या उपस्थितीत मंदिरात तिच्यासोबत लग्न केलं. प्रकरण रामपूर रूद्र येथील आहे. इथे ठाकुरवाडी मंदिरात प्रियकराने प्रेयसी बबीतासोबत सात जन्म साथ निभावण्याची शपथ घेतली.

रामपूर रूद्र येथे राहणारा नीरजचं हंसापिर गावात राहणाऱ्या बबीतासोबत अफेअर होतं. दोघांचेही कुटुंबिय या लग्नाच्या विरोधात होते. यादरम्यान बबीताच्या कुटुंबियांनी तिचं लग्न 2021 मध्ये एका दुसऱ्या तरूणासोबत ठरवलं. नीरजला जेव्हा हे समजलं तेव्हा तो बतीताचा भाऊ बनून तिच्या सासरी पोहोचला. काही दिवस तिथेच थांबला. सासरच्या लोकांना जेव्हा समजलं की, तो बबीता भाऊ नाही तर प्रेमी आहे तेव्हा त्यांनी बबीताला लग्न मोडून माहेरी परत पाठवलं.

लोकांचा विचार करून बबीताचे वडील तिचं लग्न नीरजसोबत लावून देण्यास तयार झाले. पण नीरजच्या कुटुंबियांनी तिच्या घरच्या लोकांना 2 लाख रूपये हुंडा मागितला. बबीताचे वडील दोन लाख रूपये देऊ शकत नव्हते. कारण त्यांची आर्थिक स्थिती चांगली नव्हती. पण नीरजच्या घरचे लोक हुंड्यावर अडून बसले. अशात नाइलाजाने बबीताच्या वडिलांनी तिचं लग्न जगदीशपूरमध्ये राहणाऱ्या एका दुसऱ्या तरूणासोबत करून दिलं.

बबीताचं दुसरं लग्न होऊनही नीरजच्या डोक्यातून प्रेमाचं भूत काही गेलं नाही. तो पुन्हा बबीताच्या सासरी पोहोचला. तिथे त्याने बबीता आणि तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिली. धमकीला घाबरून येथील सासरच्या लोकांनीही बबीताला माहेरी परत पाठवलं.

नीरजच्या या कृत्यामुळे बबीताही वैतागली. ती वडिलांसोबत रामपूर चंद्रला पोहोचली आणि सरपंचाला सगळं काही सांगितलं. नीरज आणि त्याच्या कुटुंबियांना बोलवण्यात आलं. नीरज बबीतासोबत लग्न करण्यास तयार झाला. पण दुसऱ्या दिवशीच त्याने नकार दिला. मग बबीता आणि तिचे वडील पोलिसात गेले व त्यांनी न्यायाची मागणी केली.

नीरजची चौकशी करण्यासाठी पोलीस त्याचा शोध घेत होते तेव्हा तो सापडला नाही. त्याचा शोध सुरूच होता. मग सोमवारी अचानक नीरज बबीताकडे पोहोचला आणि लग्नासाठी तयार झाला. नीरजच्या घरचे लोक बबीताला स्वीकारण्यास तयार नव्हते. तरीही नीरजने गावकऱ्यांच्या साक्षीने बबीतासोबत लग्न केलं.

टॅग्स :BiharबिहारLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टmarriageलग्न