शहरं
Join us  
Trending Stories
1
नीट : आता बीड रडारवर, सात विद्यार्थ्यांकडे बिहारची प्रवेशपत्रे; पालक-विद्यार्थी चाैकशीच्या फेऱ्यात 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, ३० जून २०२४: आजचा दिवस पूर्णतः अनुकूल व लाभदायी, मित्रांकडून लाभ होईल!
3
हे एका रात्री मिळवलेलं यश नाही! ऐतिहासिक विजयानंतर रोहित शर्माचे भावनिक स्पीच 
4
कोकण, गोव्यात अतिवृष्टीचा इशारा; मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता
5
होर्डिंगच्या कायद्यात सुधारणा करण्यासाठी समिती स्थापणार - उदय सामंत
6
हा माझा शेवटचा वर्ल्ड कप! विराट कोहलीची मोठी घोषणा; रोहित शर्माबाबत मन जिंकणारे विधान 
7
फोनचा रिचार्ज महागला! जिओपाठोपाठ एअरटेलने केली मोबाइल सेवांच्या दरांत मोठी वाढ
8
India won World Cup : १७ वर्षानंतर आनंदोत्सव! रोहित शर्मा अन् भारताची वर्ल्ड कप विजयाची स्वप्नपूर्ती
9
रोहित शर्मा रडला, विराट अन् हार्दिकही रडला; बघा सूर्याच्या अफलातून कॅचने सामना फिरवला 
10
पुण्याची तुलना पंजाबशी नको, शहराचे नाव खराब होईल असे बोलू नका; मुरलीधर मोहोळांची विनंती
11
नजर हटी, दुर्घटना घटी! Axar Patel ने हलक्यात घेतले, क्विंटन डी कॉकने त्याला माघारी पाठवले
12
“सरकारलाच तीर्थक्षेत्रावर जाण्याची वेळ आली आहे”; तीर्थदर्शन योजनेवर नाना पटोलेंची टीका
13
"आमचं ऐकलं नाही तर विधानसभा निवडणुकीत पराभूत करू’’, या राज्यात सरपंचांनी वाढवलं भाजपा सरकारचं टेन्शन
14
लेक लाडकी योजनेचे काय झाले? तुम्ही केलेले काम लोक विसरले वाटतेय का; वर्षा गायकवाडांचा शिंदेंना टोला
15
“राहुल गांधींना पंतप्रधानपदाचा चेहरा केले असते तर २५ ते ३० जागा वाढल्या असत्या”: संजय राऊत
16
“मनोज जरांगे हे तर राजकारणाचे आयकॉन, १० दिवसांत...”; अब्दुल सत्तार यांचे मोठे विधान
17
“काँग्रेसला जमत नाही म्हणून भाजपा-शिंदे गट सत्तेत आहे”; बच्चू कडूंचा खोचक टोला
18
माझं मन सांगतंय दक्षिण आफ्रिका जिंकायला हवी, पण...! Shoaib Akhtar चं फायनलपूर्वी मोठं भाकित
19
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर; माता भगिनींनी CM एकनाथ शिंदेंना बांधल्या राख्या
20
कर्नाटक काँग्रेसमध्ये कलह! मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांमध्ये वाद?; डीके शिवकुमार यांनी कार्यकर्त्यांना दिल्या 'या' सूचना

Indian Railways : रेल्वे पटऱ्यांमध्ये जाणून बुजून सोडला जातो असा गॅप, जाणून घ्या काय आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 12:03 PM

दोन रेल्वे पटऱ्यांमध्ये गॅप सोडण्यामागे मोठे कारण आहे. खरे तर, या गॅपमुळे अनेक मोठे अपघात टळतात.

भारतीय रेल्वे जगातील चौथ्या आणि आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे रेल्वे नेटवर्क आहे. यावर रोजच्या रोज हजारो गाड्या धावतात. जर आपण कधी रेल्वे पटरी बघितली असेल, तर दोन पटऱ्यांमध्ये आपल्याला काहीसा गॅप सोडल्याचे दिसून येईल. दोन पटऱ्यांमधील हा गॅप पाहून, यामुळे एखादवेळी अपघात तर होणार नाही ना, असाच विचार आपल्या मनात येत असेल. मात्र, दोन रेल्वे पटऱ्यांमध्ये गॅप सोडण्यामागे मोठे कारण आहे. खरे तर, या गॅपमुळे अनेक मोठे अपघात टळतात. तर यासंदर्भात सविस्तर जाणून घेऊ यात. 

असं आहे वैज्ञानिक कारण -खरे तर पटऱ्यांमध्ये असा गॅप सोडण्यामागे वैज्ञानिक कारण आहे. जर आपम विज्ञान विषयाचे विद्यार्थी असाल तर आपल्याला माहीत असेल, की कुठलाही धातू गरम झाल्यानंतर प्रसरण पावतो आणि थंड झाल्यानंतर अकुंचन पावतो. ट्रेनच्या पटऱ्या लोकंडापासून बनलेल्या असतात. यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत जेव्हा पट्रीचा भार या पटऱ्यांवर पडतो तेव्हा त्या प्रसरण पावतात. यामुळेच दोन पटऱ्यांमध्ये थोडा गॅप ठेवलेला असतो.

अपघात टाळण्यासाठी ठेवला जातो गॅप -जर दोन पटऱ्यांमध्ये गॅप ठेवला गेला नाही, तर पटऱ्या  पसरतील आणि त्यांच्यावरील दबाव वाढेल. यामुळे त्या तुटून मोठा रेल्वे अपघातही होऊ शकतो. यामुळे पटऱ्यांमध्ये सोडण्यात आलेल्या गॅपमुळे अपघात होऊ शकतो, असे आपल्याला वाटत असेल तर हे चुकीचे आहे. खरे तर अपघात टाळण्यासाठी हा गॅप सोडला जातो. ट्रॅकमधील हे अंतर आता कमी केले जात असले तरी, ते कधीही पूर्णपणे भरून काढले जाणार नाही. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वे