शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
3
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
4
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
5
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
6
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
7
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
8
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
9
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
10
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
11
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
12
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
13
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
14
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
15
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
16
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
17
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
18
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
19
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
20
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य

भारतातील कोणत्या गावात सगळ्यात आधी होतो सूर्योदय? 99 टक्के लोकांना माहीत नसेल उत्तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2023 15:46 IST

भारतात सूर्य सगळ्यात आधी कुठे उगवतो? या गावाचं नाव जवळपास 99 टक्के लोकांना माहीत नसेल.

भारतासारखा अनोखा देश क्वचितच जगभरात कुठे सापडेल. या देशाची खास बाब म्हणजे इथे तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं खाण-पाण, लोग, भाषा आणि वातावरण यांच्यातील फरक दिसून येईल. इतकंच नाहीतर सूर्य उगवणं आणि सुर्यास्त यांच्यातीलही फरक दिसून येईल. पण तुम्ही कधी विचार केला का की, भारतात सूर्य सगळ्यात आधी कुठे उगवतो? या गावाचं नाव जवळपास 99 टक्के लोकांना माहीत नसेल. 

आज आम्ही तुम्हाला भारतातील अशा गावाबाबत सांगणार आहोत जिथे सूर्योदय (First sunrise in India) सगळ्यात पहिले होतो. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कोरावर एकाने प्रश्न विचारला होता की, 'भारतात सूर्य सगळ्यात आधी कुठे उगवतो?'. चला जाणून घेऊ या प्रश्नाचं उत्तर...

शमवील नावाच्या एका यूजरने सांगितलं की, 1999 मध्ये अरूणाचल प्रदेशातील डोंग नावाच्या एका जागेचा शोध घेण्यात आला. तेव्हा समजलं की, देशात सगळ्यात आधी इथेच होतो. रजनीकांत नावाच्या यूजरने सांगितलं की, सूर्य सगळ्यात आधी अरूणाचल प्रदेशात उगवतो. 

गावात 4 वाजता होतो सूर्यास्त

आता ही लोकांनी उत्तरं झाली जी बरोबर आहेत. भारतात सूर्योदय सगळ्यात आधी अरुणाचल प्रदेशात होतो. पण आपला प्रश्न आहे की, असं कोणतं गाव आहे जिथे सूर्योदय सगळ्यात आधी होतो. अरुणाचल प्रदेशातडोंग घाटी आहे. हे एक गाव आहे. ज्याचं नाव डोंग आहे. या डोंग गावातच सगळ्यात आधी सूर्योदय होताना दिसतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल की, सकाळी 4 वाजता दरम्यानच इथे सूर्योदय होतो आणि सायंकाळी 4 वाजता सूर्यास्त होऊ लागतो. हे गाव जमिनीवरून साधारण 1240 मीटर उंचीवर स्थित आहे.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके