शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

ज्या मुलाचा करण्यात आला होता अंत्यसंस्कार, तो 7 वर्षांनी जिवंत घरी आला आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 16:58 IST

सात वर्षानंतर तोच मुलगा घरी परत आला आणि आई-वडिलांना धक्का बसला. त्यांना मुलाला बघून खूप आनंद झाला.

बिहारच्या पटणामधून एक अजब घटना समोर आली आहे. येथील आसोपूर गावात एक वृद्ध दाम्पत्य राहतात. सात वर्षाआधी बेपत्ता झालेल्या आपल्या मुलाला मृत समजून त्यांनी त्याचा अंत्यसंस्कार केला होता. पण सात वर्षानंतर तोच मुलगा घरी परत आला आणि आई-वडिलांना धक्का बसला. त्यांना मुलाला बघून खूप आनंद झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, 2016 मध्ये आसोपूर येथील बृजनंदन राय आणि पियरिया देवी यांचा मुलगा बिहारी राय अचानक बेपत्ता झाला होता. आई-वडिलांनी आपल्या मुलाचा खूप शोध घेतला. पण तो कुठेच सापडला नाही. त्याच्या वडिलांनी अंधविश्वासाच्या नादात त्याचा पुतळा बनवून त्याच्यावर अंत्यसंस्कार केला.

मात्र 7 वर्षानंतर त्याना आनंदाचा धक्का बसला. त्यांना मुलगा बिहारी राय दिल्लीतील एक संस्था आणि एका सरपंचाच्या माध्यमातून घरी परत आला. मुलगा घरी परत आल्याचा आनंद आई-वडिलांच्या डोळ्यात दिसत होता. त्याला बघताच त्यांनी मिठी मारली. 

वडील बृजनंदन राय म्हणाले की, मुलगा बेपत्ता झाल्यावर अनेकदा तो त्यांना स्वप्नात दिसत होता. एकदा स्वप्नात मुलगा स्वत: म्हणाला होता की, तो जिवंत आहे. ज्यानंतर त्यांनी काही साधूंशी चर्चा केली. साधू म्हणाले की, तुमचा मुलगा मृत झाला आहे. आता त्याची आत्मा तुम्हाला त्रास देत आहे. ज्यामुळे त्यांनी पुतळा बनवून त्याला मुलगा मानून अंत्यसंस्कार केला.

वडील काही लोकांच्या बोलण्यात आले होते. पण काही दिवसांआधी गावातील सरपंचाच्या मोबाइलवर दिल्लीतील एक संस्थेने बिहारी जिवंत असल्याचं सांगितलं आणि त्याचे फोटो पाठवले.

बिहारीची ओळख पटवल्यावर सरपंचांनी याची माहिती त्याच्या परिवाराला दिली. 7 वर्षानी जेव्हा बिहारी घरी परत आला तेव्हा परिवारात आनंद पसरला. बिहारी हा मानसिक आजारी आहे. त्यामुळे त्यालाच माहीत नव्हतं की, तो घरातून कधी आणि कसा निघून गेला होता. 

टॅग्स :BiharबिहारJara hatkeजरा हटके