शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
2
सरासरीपेक्षा अधिक पाऊस, उष्णताही वाढणार, ऑक्टोबरमध्ये हवामानाचा पॅटर्न बदलणार
3
T20 वर्ल्ड कपआधी स्मृती मंधानाचे मोठे विधान, म्हणाली, "IND vs PAK सामना म्हणजे..."
4
"संजय राऊत यांना बैलाएवढीही अक्कल नाही’’, सदाभाऊ खोत यांची टीका
5
अजित पवार यांच्या घड्याळाचे सेल, शरद पवारांच्या हाती, असीम सरोदे यांची सूचक टिप्पणी 
6
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा 
7
video: जबरदस्त ॲक्शन, दमदार डायलॉग; रजनीकांत-अमिताभ यांच्या 'वेट्टैयान'चा ट्रेलर रिलीज
8
निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..."
9
विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'
10
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?
11
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
12
BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार
13
इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार
14
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
15
हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू
16
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
17
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
18
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
19
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
20
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

माझं निधन झालंय, हाफ डे द्या! विद्यार्थ्याचा अर्ज; मुख्याध्यापकांनी घेतला आश्चर्यजनक निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 12:45 PM

सुट्टीसाठी काय पण! खोटं बोलण्याची हद्द झाली राव

सुट्टी हवी असताना शाळकरी विद्यार्थ्यांना शिक्षकांना किंवा मुख्याध्यापकांना अर्ज द्यावा लागतो. काही विद्यार्थी कारणाशिवाय सुट्टी घेतात. सुट्टीसाठी काही विद्यार्थी अजब कारणं देतात, खोटंही बोलतात. काही आजारी असल्याचं सांगतात, तर काही जण नातेवाईकाचं निधन झाल्याचं सांगतात. मात्र एका विद्यार्थ्यानं सुट्टीसाठी सगळ्याच सीमा ओलांडल्या. 

सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली आहे. एका विद्यार्थ्यानं हाफ डेसाठी शाळेच्या मुख्याध्यापकांना अर्ज लिहिला. त्यात त्यानं असं कारण लिहिलं, ज्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. 'माझं निधन झालंय, मसा अर्धा दिवस सुट्टी हवीय,' असं विद्यार्थ्यानं अर्जात नमूद केलं. विद्यार्थ्यानं अर्ज मुख्याध्यापकांना दिला. विशेष म्हणजे मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्याला सुट्टी दिली. घटना उत्तर प्रदेशच्या कानपुरमधील आहे.

आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यानं हाफ डेसाठी मुख्याध्यापकांकडे अर्ज केला. 'सकाळी १० वाजता माझं निधन झालं. तुम्ही मला अर्ध्या दिवसाची सुट्टी दिल्यास बरं होईल,' असं विद्यार्थ्यानं अर्जात म्हटलं. अर्जावर मुख्याध्यापकांनी लाल पेनानं 'मंजूर' असा शेरा दिला. काही दिवस विद्यार्थ्यानं अर्ज लपवून ठेवला. मात्र जेव्हा हा विद्यार्थ्याच्या मित्रांनी पाहिला, तेव्हा त्याची बरीच चर्चा झाली आणि अर्जाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला.