शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

देशातील कोणत्या शहरात पहिल्यांदा वीज पोहोचली? कुठे बसवले सर्वात आधी पथदिवे? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2022 5:14 PM

Where Did Electricity Reach First: शहरांशिवाय आता देशातील खेडीही विजेच्या प्रकाशाने उजळून निघाली आहेत.

आज देशातील जवळपास सर्वच भागात वीज पोहोचली आहे. शहरांशिवाय आता देशातील खेडीही विजेच्या प्रकाशाने उजळून निघाली आहेत. पण एक काळ असा होता की, देशात वीज व्यवस्था नव्हती. त्यानंतर पहिल्यांदाच देशातील एखादे शहर विजेने उजळून निघाले.  देशातील कोणत्या शहरात सर्वात आधी वीज पोहोचली. तसेच, देशातील दुसर्‍या शहरात पहिल्यांदा पथदिवे (स्ट्रीट लाइट) लावले असले तरी, जे केवळ भारतातीलच नव्हे तर आशिया खंडातील शहरात पहिले इलेक्ट्रिक स्ट्रीट लाइट होते, याबाबत जाणून घेऊया...

या शहराला पहिल्यांदा मिळाली वीज भारतात पहिल्यांदा कोलकात्याला (तेव्हाचे कलकत्ता) विजेची सुविधा मिळाली होती. 1979 मध्ये या शहरात पहिल्यांदा विजेची व्यवस्था करण्यात आली होती, त्यानंतर 1981 मध्ये दुसऱ्यांदा विजेची व्यवस्था करण्यात आली होती. याशिवाय 5 ऑगस्ट 1905 रोजी बंगळुरूमध्ये आशियातील पहिला इलेक्ट्रिक स्ट्रीट लाइट बसवण्यात आला होता.

पहिल्यांदा जलविद्युत निर्मितीभारतात पहिल्यांदा 1897 पासून जलविद्युत निर्मिती झाली. त्यानंतर दार्जिलिंग नगरपालिकेसाठी सिद्रापोंग येथे जलविद्युत केंद्राची स्थापना करण्यात आली. दरम्यान, दार्जिलिंग हे पश्चिम बंगाल राज्याच्या अंतर्गत येते.

वीजनिर्मितीत भारत आघाडीवरएक काळ असा होता की देशाची गावे तर दूरच, पण मोठ्या शहरांमध्येही नीट वीज मिळत नव्हती. पण आज भारत जगातील अव्वल वीज उत्पादक देशांपैकी एक आहे. आपल्या देशात जल, औष्णिक आणि अणुऊर्जा तसेच सौरऊर्जा आणि पवन ऊर्जेचा वापर करून वीज निर्मिती केली जाते. देशातील प्रत्येक गावात वीज पोहोचवण्यासाठी सर्व सरकारी योजना भारत सरकारने चालवल्या होत्या.

अक्षय ऊर्जेवर लक्ष केंद्रितवाढते पर्यावरणीय प्रदूषण आणि उच्च इंधनाचा वापर इत्यादी लक्षात घेऊन अक्षय ऊर्जा स्त्रोतांद्वारे वीज निर्मितीवर भर देण्यात आला आहे. विशेषत: सौरऊर्जेच्या क्षेत्रात प्रचंड क्षमता आहे. याशिवाय, पवनऊर्जा आणि पाण्यापासून होणारी वीजनिर्मितीही अक्षय आणि स्वच्छ ऊर्जेअंतर्गत येते.

टॅग्स :electricityवीजJara hatkeजरा हटके