शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
3
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
4
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
5
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
6
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
7
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
8
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
9
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
10
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
11
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
12
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
13
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
14
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
15
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
16
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
17
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
18
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
19
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

देशातील असे रेल्वे स्टेशन जिथून तुम्ही चालत दुसऱ्या देशात जाऊ शकता!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 9:28 AM

Indian Railway: तुम्ही कधी विचार केलाय का की, देशात एखादं असं स्टेशन असेल जिथे उतरून तुम्ही थेट तुम्ही दुसऱ्या पोहोचू शकता. नसेल केला तर अशाच दोन स्टेशनबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Indian Railway: भारतीय रेल्वेबाबत नेहमीच वेगवेगळी इंटरेस्टींग माहिती समोर येत असते. अशीच एक माहिती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तशी तर याबाबत काही अधिकृत घोषणा झालेली नाही. पण दोन असे स्टेशन आहेत जे देशाच्या अगदी शेवटी आहेत.

तुम्ही कधी विचार केलाय का की, देशात एखादं असं स्टेशन असेल जिथे उतरून तुम्ही थेट तुम्ही दुसऱ्या पोहोचू शकता. नसेल केला तर अशाच दोन स्टेशनबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, देशातील शेवटच्या रेल्वे स्टेशनबाबत सांगायचं तर एक बिहारच्या अररिया जिल्ह्यात आहे, तर दुसरं पश्चिम बंगालमध्ये आहे. अररियातील जोगबनी स्टेशनला देशातील शेवटचं रेल्वे स्टेशन मानलं जातं कारण इथे रेल्वेतून उतरून तुम्ही चालत चालत नेपाळमध्ये जाऊ शकता.

पश्चिम बंगालचं सिंहाबाद स्टेशनही देशातील शेवटचं रेल्वे स्टेशन मानलं जातं. दक्षिण भारतात जिथे समुद्री सीमा सुरू होते, तेथील एका स्टेशनला सुद्धा देशातील शेवटचं स्टेशन मानलं जातं. पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील हबीबपूर भागातील सिंहाबाद स्टेशन देशातील शेवटचं स्टेशन आहे.

हे स्टेशन बांग्लादेशच्या सीमेच्या जवळ आहे. इंग्रजांच्या शासन काळात त्यांनी हे स्टेशन बनवलं होतं. हे स्टेशन बांग्लादेशच्या इतक्या जवळ आहे की, लोक काही किमी दूर चालत पायी बांग्लादेशमध्ये पोहोचू शकतात. या स्टेशनचा जास्तीत जास्त वापर मालगाड्यांसाठी केला जातो. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके