शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

उल्हासनगर महापालिकेच्या स्वच्छता मोहिमेत आमदार, आयुक्तांसह ८०० जण सहभागी

By सदानंद नाईक | Updated: October 2, 2024 14:27 IST

सामाजिक संस्था व नागरिक सहभागी झाले होते. 

सदानंद नाईक, उल्हासनगर : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत कल्याण ते अंबरनाथ रस्त्यावर मंगळवारी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. अभियानात आमदार कुमार आयलानी, आयुक्त विकास ढाकणे यांच्यासह सामाजिक संस्था व नागरिक सहभागी झाले होते. 

उल्हासनगर कल्याण ते अंबरनाथ रस्त्यावर मंगळवारी राबविण्यात आलेल्या स्वछता मोहिमेत महापालिका सफाई कामगार व विविध स्वयंसेवी संस्थेचे पदाधिकारी व नागरिकांनी सहभाग घेतला. सकाळी साडे नऊ ते ११ वाजण्याच्या दरम्यान राबविलेल्या स्वच्छता अभियान छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सुरवात झाली. स्वच्छता अभियानाचे दोन गट बनविले होते. छत्रपती शिवाजी ।महाराज चौकातून सुरू झालेले अभियानाचा एक गट फॉरवर्ड लाईन चौकाकडे तर दुसरा गट शांतीनगरकडे गेला. यावेळी रस्ते दुभाजकाचीही साफ सफाई करण्यात आली.

 महापालिकेच्या स्वच्छता मोहिमेत आमदार कुमार आयलानी, आयुक्त विकास ढाकणे, अतिरीक्त आयुक्त किशोर गवस, जमीर लेंगरेकर, सहाय्यक सार्वजनिक आरोग्य अधिकारी मनीष हिवरे, मुख्य बाजार निरीक्षक विनोद केणे, महापालिकेचे विभाग विभागप्रमुख, स्वच्छता निरीक्षक, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रतिनिधी, आरकेटी, वेदांता, सेवा सदन, सीएचएम कॉलेजचे एनएसएसचे विद्यार्थी, शिक्षक व स्वयंसेवी संस्था पदाधिकारी आदींनी सहभाग घेतला. स्वच्छता मोहिमेत महापालिकेचे कर्मचाऱ्यासह ८०० पेक्षा जास्त जण सहभागी झाले होते.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर