शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

रेल्वेत चढताना तोल जाऊन कल्याणच्या प्रवाशाचा मृत्यू

By मुरलीधर भवार | Updated: July 9, 2024 23:09 IST

शेख हे कल्याणचे रहिवासी होते. व्यवसायाने ते वास्तूविशारद होते.

कल्याण- ठाणे रेल्वे स्थानकात अमरावती एक्सप्रेस पडताना तोल जाऊन पडल्याने अफजल फकीरा शेख (४५) हे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी कळवा येथील सरकारी रुग्णलयात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. शेख हे कल्याणचे रहिवासी होते. व्यवसायाने ते वास्तूविशारद होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या अपघातीमृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.काल मुंबई आसपासच्या परिसरात जोरदार पाऊस पडला होता. त्यामुळे ठाणे ते मुंबई दरम्यानची रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. परिणामी कल्याण ते ठाणे आणि कर्जत ते ठाणे दरम्यानची रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. गाड्या उशिराने धावत होता. कल्याण पश्चिमेतील दूधनाका परिसरात राहणारे वास्तूविशारद अफजल फकीरा शेख (४५) काही महत्वाच्या कामानिमित्त वाशीला जाण्यासाठी निघाले. ते वाशीला गेले. त्याठिकाणी काम आटोपून शेख हे कल्याणच्या घरी येण्यासाठी वाशीहून निघाले. त्यांनी वाशीहून रेल्वे गाडी पकडली. ते ठाणे स्थानकात आले. ठाणे स्थानकात अमरावती एक्सप्रेसआली होती. त्यांनी त्या गाडीत चढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याचा तोल गेल्याने ते फलाट आणि गाडीच्या ग’पमध्ये पडले. ही घटना रात्री नऊ वाजता घडली. जखमी झालेल्या शेख यांना उपचारासाठी कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अवघ्या अर्ध्या तासातच शेख यांचा उपचार घेत असताना मृत्यू झाला. शेख यांची पत्नी गृहिणी आहे. त्यांचा मुलगा एमपीएससीची परिक्षा देण्याची तयारी करीत आहे. एक मुलीने फार्मसीचे शिक्षण घेतले आहे. दुसरी मुलगी इयत्ता १२ वीच्या वर्गात शिकत आहे. शेख यांच्या अपघाती मृत्यूने त्यांच्या कुटुंबाचा आधार हरपला आहे. शेख हे व्यवसायाने वास्तूविशारद असले तरी त्यांनी महाराष्ट्रतील दुष्काळग्रस्त भागात जाऊन अनेकांना मदतीचा हात देण्याचे काम केले होते. त्याचबरोबर मुस्लिम समाजाची मुले एखाद्या गुन्ह्याखाली तरुंगात गेल्यावर त्यांना कायदेशीर मदत उपलब्ध करुन देण्याचे ही काम त्यांनी केले होते.

टॅग्स :Accidentअपघातrailwayरेल्वेDeathमृत्यू