शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीत प्रवेश करताच झिशान सिद्दिकी यांना तिकीट, अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिवडी विधानसभेवरून ठाकरे गटात तिढा वाढला? सुधीर साळवींच्या पोस्टने चर्चांना उधाण
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : होऊ दे खर्च, बारा लाखांनी वाढली खर्चाची मर्यादा; उमेदवारांना यापूर्वी होती २८ लाखांचीच मुभा
4
Ratan Tata's Will : वारसदार ठरला! कोणाला मिळणार रतन टाटांची १० हजार कोटींची संपत्ती?
5
आदित्य ठाकरेंच्या वरळीत राज ठाकरेंनी घातलं लक्ष; संदीप देशपांडेंना खास 'मेसेज'
6
मोगँबोच्या नातवाला पाहिलंत का? दिसायला इतका देखणा की स्टारकिडला देतोय टक्कर
7
किंग कोहली फुलटॉस बॉलवर फसला; Mitchell Santner नं उडवला त्रिफळा (VIDEO)
8
भाजपाला रामराम करत संजयकाका पाटील अजित पवार गटात; कवठेमहांकाळमधून उमेदवारी जाहीर
9
निवडणूक विशेष: तिकीट नाही? कर बंड, जा दुसऱ्या पक्षात! विधानसभेसाठी नाराजांचा नवा ट्रेंड
10
लेख: माझ्यावर हल्ला? -आता तुमची शंभरी भरली! आमचे सैनिक जळी-स्थळी दिसतील!
11
जागावाटपाचा संघर्ष मुख्यमंत्रिपदासाठी! निकालानंतर महत्त्वाच्या भूमिकेसाठी मित्रांशी संघर्ष
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: अजित पवारांचा जयंत पाटलांना धक्का! सांगलीत 'घड्याळ' चिन्हावर दोन उमेदवार उतरवणार
13
JioHotstar डोमेन खरेदी करून पठ्ठ्याने मागितले १ कोटी, आता Reliance नं काय केलं? काय आहे संपूर्ण प्रकरण?
14
“मला पाहताच राज ठाकरेंना अश्रू अनावर झाले होते”; मयुरेश वांजेळेंनी सांगितली भावूक आठवण
15
कधी अन् कुठं पाहता येईल IND-A vs AFG-A Semi-Final 2 ची लढत? जाणून घ्या सविस्तर
16
बारामतीत युगेंद्र पवारांची लढाई स्वतःचं डिपॉझिट वाचवण्यासाठी, तर दादा...; अजित पवार गटानं डिवचलं
17
झिशान सिद्दीकींना राष्ट्रवादीकडून उमेदवारी; नवाब मलिकांना संधी नाही? अजित पवार म्हणाले...
18
सहा मतांनी आमदार... १००च्या आतील मतफरकाने आजवर १२ जणांनी जिंकली विधानसभा
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांनी ११ नव्या चेहऱ्यांना मैदानात उतरवलं; होणार मोठी लढत
20
Share Market Opening : आधी किरकोळ तेजी, मग घसरण; मोठ्या घसरणीसह उघडले 'हे' शेअर्स

शिल्लक राहिलेले आमदार कुठे जाऊ नयेत म्हणून मध्यवर्ती निवडणूकीची चर्चा; खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंचा टोला

By मुरलीधर भवार | Published: November 07, 2022 5:02 PM

शिंदे फडणवीस सरकार हे स्थिर सरकार आहे. या सरकारने गेल्या तीन महिन्यात जनहिताचे जे निर्णय घेतले आहे. हे पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.

कल्याण-शिंदे फडणवीस सरकार हे स्थिर सरकार आहे. या सरकारने गेल्या तीन महिन्यात जनहिताचे जे निर्णय घेतले आहे. हे पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच प्लॅनिंग करुन मध्यवर्ती निवडणूकीची चर्चा केली जात असल्याचा टोला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

काटई गावात शिवसेना पदाधिकारी अजरून पाटील यांच्या वतीने तुळसी विवाह सोहळ्य़ाचे आयोजन करण्यात आले होते. या विवाह सोहळ्य़ास खासदार शिंदे हे उपस्थित होते. यावेळी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे पदाधिकारी गोपाळ लांडगे, राजेश कदम, राजेश मोरे, सागर जेधे आदी उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी काही आमदार आमच्या संपर्कात आहेत असे वक्तव्य करुन मध्यवर्ती निवडणूका लवकर होतील असे वक्तव्य केले होते. यावर खासदार शिंदे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, शिंदे फडणवीस हे सरकार स्थीर सरकार आहे कोणाचे आमदार कोणाच्या संपर्कात आहे. हे येणा:या काळात लवकर कळेल. त्यांच्याकडे शिल्लक राहिलेले आमदार हे कुठे जाऊ नयेत यासाठी प्लॅनिंग करुन राष्ट्रवादी, काँग्रेस आणि ठाकरे यांच्याकडून मध्यवर्ती निवडणूकीची चर्चा घडवून आणली जात आहे. शिंदे फडणवीस यांचे सरकार मजबूत सरकार आहे. त्यांच्याकडून ३ महिन्यात जनहिताचे शेतकरी हिताचे निर्णय घेतले गेले. त्यामुळे येत्या दोन वर्षानी निवडणूकांना सामोरे जाताना विरोधकांची काय हालत होईल. हे न बोललेलेच बरे. विरोधकांच्या पायाखालची वाळू आत्तापासून सरकू लागली असल्याचे खासदार शिंदे यांनी सांगितले.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ११ हजार कोटीच्या विकास कामाला मंजूरी दिली आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवलीसह प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रतील विकासाला गती मिळणार आहे. याशिवाय काटई गावातील समाज मंदीर आणि स्मशानभूमीच्या कामाकरीता ८० लाखाचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहितीही खासदार शिंदे यांनी यावेळी दिली.

टॅग्स :Shrikant Shindeश्रीकांत शिंदेShiv Senaशिवसेना