शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

पूर्वीचे सरकार हप्ता घेणारे होते; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बदलापुरात विरोधकांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2024 06:43 IST

बदलापूर नगरपालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते

लोकमत न्यूज नेटवर्क, बदलापूर: गेल्या दोन वर्षांत आमच्या सरकारने लोकांच्या हितासाठी अनेक कामे केली. पूर्वीचे सरकार हे हप्ता घेणारे सरकार होते आणि आमचे सरकार हे महिला, शेतकरी आणि बेरोजगार यांच्या बँक खात्यात हप्ता भरणारे सरकार आहे. त्यामुळे महाराष्ट्राची जनता आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी व्यक्त केले. बदलापूर नगरपालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

अंबरनाथ आणि बदलापूर ही दोन्ही शहरे जलदगतीने वाढत आहेत. या दोन्ही शहरांची एकत्रित पालिका करण्याबाबत विचार व्हावा, अशी मागणी बदलापूरचे शिंदेसेनेचे शहराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. आपण पुन्हा एकदा विचार करून योग्य तो निर्णय कळवल्यास अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांची एकत्रित पालिका करायला हरकत नाही, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.  

एक रुपयाचेही राजकारण करतील...

  • आमचे सरकार फसवे नसून, लोकांसाठी काम करणारे आहे. महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन असून, महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी गेल्या दोन वर्षांत अनेक प्रकल्प राबवले आहेत. 
  • लाडकी बहीण योजनेचा हप्ता भरताना महिलांचे बँक अकाउंट लिंक झालेत की नाही, हे चेक करण्यासाठी सरकार सुरुवातीला एक रुपया टाकणार होते, मात्र विरोधक या एक रुपयाचेही राजकारण करतील, म्हणून आम्ही पूर्ण रक्कम आमच्या भगिनींच्या बँक खात्यात टाकल्याचे शिंदे यांनी सांगितले. 
  • विरोधकांना प्रत्येक योजनेमध्ये केवळ राजकारण दिसत असून, आम्ही जनतेच्या समाधानासाठी काम करत असल्याचेही ते म्हणाले. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, आमदार किसन कथोरे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, ज्ञानेश्वर म्हात्रे,  खासदार सुरेश म्हात्रे यांच्यासह सर्व नगरसेवक आणि राजकीय पुढारी उपस्थित होते.
टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेbadlapurबदलापूरShrikant Shindeश्रीकांत शिंदे