शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने सेलिब्रेशनसाठी केक मागविला; कशासाठी?
2
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
3
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
4
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
5
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
6
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
7
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
8
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
9
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
10
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
11
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
12
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
13
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
14
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
15
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
16
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
17
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
18
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
19
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
20
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...

आपल्या उल्हास, काळू नदी प्रदूषित होऊ नयेत, यासाठी प्रयत्न व्हायला हवेत- रुपाली शाईवाले

By अनिकेत घमंडी | Updated: October 2, 2023 13:55 IST

घरातील अनावश्यक वस्तू काढून टाकल्या पाहीजेत. वस्तूंचा जास्त संग्रह करू नये असे आवाहन केले.

डोंबिवली: आपण जे पाणी पितो त्या उल्हास व काळू नद्या प्रदुषीत झाल्या आहेत. त्यावर आपण प्रयत्न पूर्वक तेथे आधिक प्रदुषण होणार नाही यासाठी प्रयत्न केला पाहिजे. प्लास्टिकचा वापर आपण पूर्णपणे थांबविला पाहिजे, असे परखड मत पर्यावरण दक्षता मंडळाच्या रुपाली शाईवाले यांनी व्यक्त केले.राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रभात शाखा कल्याण आयोजित पर्यावरण संवर्धन घरगुती गणेशोत्सव स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ सोमवारी नमस्कार मंडळ कल्याण येथे झाला. त्यावेळी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित।होत्या, पुढे त्या म्हणाल्या की, आपल्या पुढील पिढीची चिंता केली पाहिजे.

घरातील अनावश्यक वस्तू काढून टाकल्या पाहीजेत. वस्तूंचा जास्त संग्रह करू नये असे आवाहन केले. स्पर्धेत एकूण एकूणचाळीस स्पर्धकांनी भाग घेतला. या स्पर्धेतील सर्वच सजावटी उत्तम होत्या. त्यामुळे निकाल लावतांना परिक्षकांचीच कसोटी लागली. सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र व कापडाची पिशवी देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरूण देशपांडे यांनी केले. अध्यक्षस्थानी प्रवीण देशमुख होते. शाम चव्हाण यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संदीप कुलकर्णी, रविंद्र केळकर,सुभाष रायचुरा व राजेंद्र साठे आदींनी योगदान दिले. प्रथम क्रमांक सायली जयंत लेले, द्वितीय क्रमांक वैभव रिसबुड, तृतीय क्रमांक मधुरा शशांक कुलकर्णी यांना मिळाला. पहिल्या तीन क्रमांकांना प्रत्येकी रोख रू. एक हजार, प्रमाणपत्र, तुळशीचे रोप व कापडाची पिशवी देण्यात आली. 

टॅग्स :riverनदी