शहरं
Join us  
Trending Stories
1
"जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याची..."; शरद पवारांचे सूचक विधान, नेमकी चर्चा काय?
2
VBA Candidate List 2024: आंबेडकरांनी 30 उमेदवारांची केली घोषणा; आदित्य ठाकरेंविरोधात कोण?
3
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
4
नागपूर : न केलेल्या गुन्ह्यात १९ दिवस गेला कारागृहात अन्...; पोलिसांच्या चुकीची भोगतोय शिक्षा
5
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
6
नागपूर : ‘तुझे राजकारण संपले’ म्हणत काँग्रेस पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला
7
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
8
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
9
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
10
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
11
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
12
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
13
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
14
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
15
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
16
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
17
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
18
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
19
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
20
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?

टाटा ग्रुपविषयी भारतीयांच्या मनात भक्तीभाव : माधव जोशी

By अनिकेत घमंडी | Published: March 11, 2024 10:32 AM

टाटा एक विश्वास पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन

डोंबिवली: टाटा समूहासाठी  समुदाय हा केवळ व्यवसायातील एक भागीदार नाही, तर प्रत्यक्षात त्याच्या अस्तित्वाचा मूळ हेतू आहे,काही कंपन्या त्यांच्या भागधारकांसाठी संपत्ती निर्माण करण्याचे लक्ष्य ठेवतात पण त्यापलीकडे जाऊन सचोटी, गुणवत्ता ,विश्वास आणि इतर मूल्यांशी तडजोड न करता समाजासाठी संपत्ती निर्माण करून जनतेचा सन्मान मिळवणाऱ्या फार कमी आहेत, असे लेखक माधव जोशी यांनी सांगितले. टाटा ग्रुपविषयी भारतीयांच्या मनात भक्तीभाव असल्याचे ते म्हणाले.

' टाटा एक विश्वास ' या त्यांच्या पुस्तकाचे मोरया प्रकाशन ने प्रसिद्ध केलेल्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, गणेश मंदिर संस्थानच्या अध्यक्ष अलका मुतालिक  यांच्याहस्ते रविवारी शब्दांगण या साहित्यिक उपक्रमाच्या २५२ व्या सत्रात संपन्न झाले.

ध्रुव आय ए एस अकादमी आणि डोंबिवलीकर कल्चर क्लबचे प्रभू कापसे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता.सानिका हिने सूत्र संचालन केले.त्यावेळी जोशी यांचे ' माझी टाटा विश्वातील सफर ' या विषयावर भाषण आणि प्रश्नोत्तरे हा कार्यक्रम रंगला.  टाटा मेमोरियल हॉस्पिटल, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळुरू या संस्था टाटा ट्रस्टने स्थापन केल्या. त्यामुळेच आपल्या देशात टाटा समूहाविषयी भक्तिभाव असे जोशी यांनी प्रतिपादन केले.