शहरं
Join us  
Trending Stories
1
खेड तालुक्यात खळबळजनक घटना! ग्रामस्थांनी नराधमाच्या घरासमोरील ट्रॅक्टर पेटवला, घरालाही लावली आग
2
मुंबईकडे येणाऱ्या मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत; एक्स्प्रेस गाड्याही रखडल्या!
3
भीषण, भयंकर! ...अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; १७ सेकंदाचा अंगावर काटा आणणारा Video
4
उपचार घेत असलेल्या एअर होस्टेसवर लैंगिक अत्याचार, ICU लॅबमधील टेक्निशियनला अटक; CCTV मुळे आरोपी जाळ्यात
5
दिल्लीत चार मजली इमारत कोसळली, ४ जणांचा मृत्यू, अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले
6
धोनी, अशनीर ग्रोव्हर ते दीपिका पादुकोण... BluSmart मध्ये दिग्गजांचे पैसे बुडाले, आता कंपनी बुडण्याच्या मार्गावर
7
Mumbai: चेंबूर परिसरात बीएमसीचा कचरावाहू ट्रक उलटला; एकाचा मृत्यू, दोन जखमी
8
बेकायदा बांधकामांमुळे नियोजित विकासाला धोका, उच्च न्यायालयाने 'बीएमसी'ला फटकारले
9
चीन सोबत डील, पॉलिसीमध्ये बदल; ट्रम्प यांनी हार मानली का? अचानक का बदलले त्यांचे सूर
10
Video: धक्कादायक! जिममध्ये वर्कआऊट करताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
11
करण जोहर दिवसेंदिवस होत चाललाय बारीक, अवस्था पाहून चाहते चिंतेत, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाला…
12
मला झालेला आजार हा अर्धांगवायू नसून...; मंत्र्यांचा दावा खोडत धनंजय मुंडेंनी प्रकृतीबाबत केला खुलासा
13
जगभर: मोकळा आणि प्रदूषणमुक्त श्वास, पॅरिसमधले ५०० रस्ते फक्त चालण्यासाठी!
14
World Press Photo of the Year: आई, आता मी तुला मिठी कशी मारू?
15
हृदयद्रावक! ऑटोतून आईसोबत खाली उतरला अन ट्रकने चिमुकल्याला चिरडले; घटनेनंतर तणावाचे वातावरण
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२५: आजचा दिवस आनंदात जाईल, प्रत्येक कामात यश मिळेल
17
भारताला जपानकडून मिळणार २ मोफत बुलेट ट्रेन; अवघ्या १ तासात ३२० किमी अंतर गाठणार!
18
अग्रलेख: वक्फ कायद्याला झटका, ...तर नव्या कायद्याचा उद्देशच नष्ट होईल
19
राज्यातील कृषी विभागातील बहुतेक बदल्या आता मंत्रीमुक्त, आता बदल्यांचे अधिकार कोणाला?
20
टॅरिफ युद्धात सोन्याचा निर्विवाद विजय! मौल्यवान धातूचा भाव एक लाखाच्या उंबरठ्यावर, सोन्याची आयात तब्बल १९२ टक्क्यांनी वाढली

उल्हासनगर मतदारसंघालाही हवे मंत्रीपद, आजपर्यंत मंत्रिपदापासून शहर वंचित

By सदानंद नाईक | Updated: November 25, 2024 18:20 IST

उल्हासनगर म्हणजे पप्पू कलानी या समीकरणाला भाजपचे कुमार आयलानी यांनी बदलून टाकल्याचे बोलले जाते.

सदानंद नाईक, उल्हासनगर :उल्हासनगर मतदारसंघाला एकदाही मंत्रीपद मिळाले नसल्याने, कलानी गड उध्वस्त करणाऱ्या आमदार कुमार आयलानी यांना सिंधी समाजाचे नेतृत्व म्हणून मंत्री पद देण्याची मागणी सिंधी समाज व सामाजिक संघटनेकडून होत आहे. आयलानी यांनी प्रथम पप्पू कलानी, त्यानंतर ज्योती कलानी व आता ओमी कलानी यांना पराभूत केले.

 उल्हासनगर म्हणजे पप्पू कलानी या समीकरणाला भाजपचे कुमार आयलानी यांनी बदलून टाकल्याचे बोलले जाते. सन-२००९ साली आयलानी यांनी पप्पू कलानी यांचा पराभव केला. पप्पू कलानी सलग चार वेळा आमदार पदी निवडून आले होते. सन-२०१४ साली ज्योती कलानी यांच्याकडून आयलानी यांचा मोदी लाटेत पराभव झाला. मात्र सन-२०१९ साली आयलानी यांनी ज्योती कलानी यांचा थोड्या फरक्याने पराभूत केले. तर आता ओमी कलानी यांना पराभवाची धूळ चारली. कुमार आयलानी सलग दुसऱ्यांदा आमदार पदी निवडून आले. सिंधी नेतृत्व व कलानी गड उध्वस्थ केला म्हणून कुमार आयलानी यांचा मंत्री पदासाठी विचार होण्याची मागणी सिंधी कॉन्सिल व समर्थकांना वरिष्ठ नेत्याकडे केली.

 मतदारसंघ सुरवातीला जनसंघ, भाजपच गड राहिला असून त्यानंतर पप्पू कलानी यांच्या कुटुंबाकडे २५ वर्ष राहिला आहे. भाजपचे कुमार आयलानी सलग दुसऱ्यादा व त्यापूर्वी एकवेळा असे तीन वेळा आमदार पदी निवडून आले. राज्यात सिंधी समाज मोठ्या प्रमाणात राहत असून तो उल्हासनगरकडे सिंधी नेतृत्व म्हणून बघतो. भाजपचा मतदार म्हणून सिंधी समाजाकडे बघितले जाते. आयलानी यांना मंत्रिपद दिल्यास, तो समाज भाजपकडे झुकणार असल्याचे आयलानी यांच्या समर्थकाचे म्हणणे आहे. आयलानी यांना मंत्रिमंडळात समावेश करण्यासाठी सिंधी सामाजिक संघटना भाजप नेतृत्वाकडे लेखी मागणी करणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ulhasnagar-acउल्हासनगरthane kokan regionThane Kokan Assembly Election 2024