शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

डोंबिवलीत शिवभोजन थाळीला २१ दिवसांत ११ हजाराहून जास्त लोकांची पसंती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2021 19:49 IST

लॉकडाऊन काळात  गरजू आणि गरीब नागरिकांना  पोटभर जेवण  मिळावे यासाठी   शिवभोजन थाळीची घोषणा मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांनी  केली होती.

लॉकडाऊन काळात  गरजू आणि गरीब नागरिकांना  पोटभर जेवण  मिळावे यासाठी   शिवभोजन थाळीची घोषणा मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांनी  केली होती. त्यानुसार डोंबिवली शहरात देखील सेनेच्या मध्यवर्ती शाखेत 1 मे पासून शिवभोजन थाळीचा शुभारंभ करण्यात आला होता. 21 दिवसात जवळपास 11 हजाराहून अधिक नागरिकांनी शिवभोजन थाळीचा लाभ घेतला आहे. वाटप सुरू झाल्यापासून आतापर्यंत  दररोज 500 हुन अधिक   गरजू नागरिक थाळीचा लाभ घेत आहेत. 

शिवभोजन थाळीमध्ये दररोज  2 चपाती, विविध प्रकारच्या भाज्या, वरण, भात, लोणचे  इ. अन्नपदार्थांचा समावेश या थाळीमध्ये आहे. हे सर्व जेवण आई एकविरा आणि माऊली या दोन महिला बचत गटांना देण्यात आले असून यामुळे महिलांना सुद्धा रोजगाराची संधी  मिळाली आहे.  राज्यभरात लॉकडाऊनची परिस्थिती असल्यामुळे  शिवभोजन थाळी ही पार्सल स्वरूपात नागरिकांना दिली जात आहे.  चांगल्या गुणवत्तेचे जेवण मिळत असल्याने  नागरिक स्वतः हुन  शहरशाखेस भेट देऊन  उपक्रमाचे कौतुक करत असल्याचे डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांनी सांगितले.

टॅग्स :shiv bhojnalayaशिवभोजनालयkalyanकल्याणdombivaliडोंबिवली