शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

प्रदूषण करणार्यांवर महापालिका करणार कारवाई; उल्हासनगरातील ढाबे व हॉटेल मधून चुलीवरील भाकरी व मटण होणार बंद

By सदानंद नाईक | Updated: May 17, 2024 14:40 IST

उल्हासनगरातील हॉटेल, ढाबे, रेस्टोरंट व बेकरी मध्ये लाकडे व कोळशाचा वापर होत असल्याने, हवेच्या प्रदूषणात वाढ होतो.

उल्हासनगर : हवेतील प्रदूषण टाळण्यासाठी शहरातील ढाबे, हॉटेल, रेस्टॉरंट व बेकरी मध्ये कोळसा, लाकडे यांच्यावर महापालिकेने बंदी घातल्याने, नागरिकांना ढाबे व हॉटेल मधील चुलीवर बनविण्यात येणारे चविष्ट मटण, भाकरीला मुकावे लागणार आहे. कोळसा व लाकडा ऐवजी इलेक्ट्रिकल मशीनचा वापर करण्यास व्यावसायिकांना महापालिकेने सुचविले आहे.

 उल्हासनगरातील हॉटेल, ढाबे, रेस्टोरंट व बेकरी मध्ये लाकडे व कोळशाचा वापर होत असल्याने, हवेच्या प्रदूषणात वाढ होतो. हवेतील प्रदूषण टाळण्यासाठी महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी शहरातील ढाबे, हॉटेल, रेस्टोरंट व बेकरी चालक मालकांची बैठक महापालिका सभागृहात गुरवारी बोलाविली होती. बैठकीला अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त सुभाष जाधव, पर्यावरण विभाग प्रमुख सौ. विशाखा सावंत आदीजन उपस्थित होते. यावेळी उपायुक्त सुभाष जाधव यांनी ५५ पेक्षा जास्त हॉटेल, बेकरी, रेस्टोरंट व ढाबे मालक व चालका सोबत संवाद घालून, हवेतील प्रदूषण टाळण्यासाठी लाकडे व कोळसा वापरू नये. याबाबत त्यांना साद घातली आहे. 

कोळसा व लाकडे जाळल्याने नील हवेचे प्रदूषण होते. हे प्रदूषण टाळण्यासाठी एलपीजी किवा इलेक्ट्रीक मशीन, ओव्हनचा वापर करावा. याबाबत महापालिकेच्या वतीने जनजागृती करण्यात येत आहे. महापालिका हद्दीतील हॉटेल, ढाबे, रेस्टोरंट व बेकरी व्यवसायिकांची आढावा बैठक घेऊन कोळसा व लाकडे वापरण्याला बंदी घालण्यात आले आहे. सदर जनजागृती कार्यक्रमासाठी महापालिकेच्या जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे, सहायक आयुक्त अधिकारी गणेश।शिंपी, अनिल खतुरानी व पर्यावरण विभागाचे भानु परमार व इतर कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर