शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

"आमच्या लोकांमध्ये मतभेद असले तरी मनभेदांमध्ये त्यांचे परिवर्तन होणार नाही"

By मुरलीधर भवार | Updated: November 11, 2023 21:41 IST

केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील यांची प्रतिक्रिया

कल्याण- भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी काल अप्रत्यक्षरीत्या शिवसेना शिंदे गटावर नाराजी व्यक्त केली होती. याबाबत बोलताना केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील यांनी आमदार गणपत गायकवाड आणि महापालिका आयुक्त दोघांशी बोलणार आहेत. आम्ही सरकारमध्ये एकत्र आहोत ,समन्वय असणे एक गरजेचा आहे. काही वैयक्तिक वाद असेल तर ते बाजूला ठेवावेत. आमच्या लोकांमध्ये मतभेद असले तरी मनभेदांमध्ये त्यांचं परिवर्तन होणार नाही. ते पुन्हा एकत्र जोमाने कामाने लागतील, असा विश्वास मंत्री पाटील यांनी व्यक्त केला आहे.ठाणे जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसान झाले आहे. याबाबत केंद्रीय मंत्री पाटील यांनी अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. मी स्वतः सुद्धा शेतकरी आहे. माझ्या देखील पिकाचे नुकसान झाले आहे. सरकार संवेदनशील आहे. मी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश द्या अशी मागणी केली आहे.काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी बिहारमध्ये विधानसभेत ७५ टक्के आरक्षण मंजूर केले जाते. तर ते महाराष्ट्रात का होऊ शकत नाही असा सवाल केला होता . याबाबत बोलताना केंद्रीय मंत्री पाटील यांनी अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली . केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी सांगितले की, आपण जेव्हा ५० ट्क्केच्या वर आरक्षण देतो तेव्हा त्या आरक्षण संविधानाला धरून दिले. पाहिजे ज्या समाजाला तुम्ही आरक्षण देता. तो समाज मागास आहे सिद्ध करण्याची जबाबदारी सरकारची असते, देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण दिले त्यावेळेस दिले आणि टिकवले. मात्र दुर्दैवाने अशोक चव्हाण ज्या सरकारमध्ये होते त्या सरकारला ते टिकवता आलं नाही. आता बिहार सरकारने केले. त्यांनी काय कारणे दिलेत, कुठल्या समाजाला दिले आणि ते समाज मागास आहेत का? हे अजून ठरवायचे आहे.

भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री पाटील यांच्या वतीने मतदारसंघातील पन्नास हजार कुटुंबांना मोफत शिधावाटप करण्यात आले. यानंतर मंत्री पाटील यांनी मी जेव्हा खासदार म्हणून निवडून आलो तेव्हा मला जितका आनंद झाला नाही , तितका आनंद या कुटुंबांसोबत दिवाळी साजरा करताना झाला अशी प्रतिक्रिया दिली आहे.