शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत अजून गोंधळात गोंधळ, २३ मतदारसंघांत उमेदवारच नाही; अर्ज भरायला दोनच दिवस शिल्लक
2
वरळीत मिलिंद देवरा वि. आदित्य ठाकरे लढत; शिंदेसेनेची दुसरी यादी जाहीर
3
काँग्रेसने औरंगाबाद पूर्व, अंधेरी पश्चिमचे उमेदवार बदलले; विधानसभेसाठी चौथी यादी जाहीर
4
कर्जाच्या तणावातून आईची हत्या; आत्महत्येचा प्रयत्न, वरळीतील घटना
5
​​​​​​​देशातील शहरे झाली गॅस चेंबर, ११ शहरांतील हवा धोकादायक
6
नेतान्याहू, थोडी लाज वाटू द्या! हमास हल्ल्यातील बळींच्या स्मरणार्थ कार्यक्रमात आंदोलकांच्या घोषणा
7
रेल्वेत जागा पकडण्यासाठी उडाली झुंबड, मुंबईत चेंगराचेंगरी; १० जखमी, दोन गंभीर
8
अजित पवार गटाकडून आणखी चार उमेदवार जाहीर; गेवराईतून विजयसिंह पंडित, तर पारनेरमधून दाते 
9
चर्चेचे गुऱ्हाळ, नेत्यांचा अहंपणा आघाडीच्या मुळावर!
10
३२ जागांवर राष्ट्रवादी वि. राष्ट्रवादी; शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर
11
मनसे ​​​​​​​उमेदवारांची सहावी यादी जाहीर, आतापर्यंत ११० जण रिंगणात
12
Maharashtra Election 2024: शरद पवार- एकनाथ शिंदेंच्या 'या' उमेदवारांनी घेतली जरांगेंची भेट
13
अर्ज भरण्यासाठी उरले फक्त 2 दिवस; महायुती-मविआत जागावाटपाचा तिढा कायम...
14
 शरद पवारांनी दिलं तिकीट; कोणत्या मुद्द्यावर लढणार निवडणूक, काय म्हणाले फहाद अहमद?
15
युगेंद्र पवारांसाठी वडील श्रीनिवास पवार मैदानात; ग्रामदैवताला नारळ वाढवत प्रचाराचा शुभारंभ
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
17
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले
18
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
19
इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला? बस स्टॉपला ट्रकची धडक; 35 हून अधिक जखमी
20
'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा

डोंबिवलीतील राजूनगर आणि गरीबाचा वाडा परिसरात पाणी टंचाई

By मुरलीधर भवार | Published: January 02, 2023 6:03 PM

पाणी समस्येच्या संदर्भात म्हात्रे यांनी आज महापालिका प्रभारी आयुक्त मंगेश चितळे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पाणी समस्या सोडविण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याच्या फाईलचा कसा जाडजूड ग्रंथ झाला आहे. तो दाखविला.

कल्याण - डोंबिवली पश्चिमेतील राजूनगर आणि गरीबाचा वाडा या परिसरातील नागरीकांना ३० टक्केही पाणी मिळत नाही. या भागातील पाणी समस्या सोडविली नाही तर कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाविरोधात आंदोलन करण्याचा इशारा भाजपचे माजी नगरसेवक आणि स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे यांनी दिला आहे. 

पाणी समस्येच्या संदर्भात म्हात्रे यांनी आज महापालिका प्रभारी आयुक्त मंगेश चितळे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पाणी समस्या सोडविण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याच्या फाईलचा कसा जाडजूड ग्रंथ झाला आहे. तो दाखविला. आयुक्त चितळे यांनी ही समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. मात्र समस्या सुटली नाही तर आंदोलन करण्यावर ठाम असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले.  

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईdombivaliडोंबिवली