शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेची ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; माहिम मतदारसंघात उतरवला उमेदवार
2
मनसेची ४५ जणांची दुसरी यादी जाहीर; अमित ठाकरे कोणत्या मतदारसंघात लढणार?
3
खडकवासला मतदारसंघात मनसेचा मोठा धमाका; सोनेरी आमदाराच्या सुपुत्राला उमेदवारी
4
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आता चौथ्या आघाडीची घोषणा; प्रकाश आंबेडकरांना ऑफर
5
 "याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल"; सुप्रिया सुळेंनी काढला नवा मुद्दा, अजित पवारांची कोंडी?
6
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांना पक्षात घेण्यास रोहित पवारांचा विरोध, कारण...
7
मविआत मोठा भाऊ काँग्रेसच...! ठाकरे-पवार पहिल्यांदाच १०० पेक्षा कमी जागा लढवणार?
8
Vidhan Sabha Election 2024: तिसऱ्या आघाडीचा साताऱ्यातील आठ मतदारसंघाबद्दल मोठा निर्णय
9
मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा द्या; बंडखोरीच्या तयारीत असलेल्या समीर भुजबळांना अजितदादा-तटकरेंचा आदेश!
10
लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या विमानातून ४० कोटी आले; खैरेंच्या आरोपाने खळबळ
11
वक्फ सुधारणा विधेयकाच्या JPC बैठकीत राडा; खासदारानं काचेची बाटली फोडली, काय घडलं?
12
फॅन वाले बाबा की जय हो! शिखर धवन बनला 'पंखेवाले बाबा', गब्बर अन् 'लड्डू मुत्या' गाणं...
13
मविआत फूट? शेतकरी कामगार पक्षाने जाहीर केले ५ उमेदवार; जयंत पाटलांनी केली घोषणा
14
Maharashtra Vidhan Sabha 2024: अजित पवार 'या' मतदारसंघात 'शिरूर पॅटर्न' राबविणार का?
15
मुसळधार पावसाचा बंगळुरूमध्ये कहर, बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, मजूर अडकल्याची भीती
16
शिंदे समर्थक अपक्ष आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार, भाजपाला दिला होता पराभवाचा धक्का
17
कॅमेरा ऑन केला अन् पळून गेली...; 'या' Video ला मिळाले ३० मिलियन व्ह्यूज, लोक झाले हैराण
18
८-९ तासांच्या डेस्क जॉबमुळे आखडतेय कंबर, करा हे ५ व्यायाम, त्वरित मिळेल आराम
19
महाराष्ट्रात मविआत तणाव, तिकडे झारखंडमध्ये इंडिया आघाडीत फूट, हा पक्ष पडला बाहेर, उमेदवारही केले जाहीर
20
तुळजाभवानी मंदिर संस्थानचा लोगो मतदानातून निवडणार; मतप्रक्रिया सर्व भक्तांसाठी खुली

पूर बातमी जोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 4:26 AM

अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील बाराही तालुक्यांना कमी अधिक प्रमाणात फटका बसलाच आहे. त्यापैकी करवीर, शिरोळ, हातकणंगले येथील प्रमाण अधिक ...

अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील बाराही तालुक्यांना कमी अधिक प्रमाणात फटका बसलाच आहे. त्यापैकी करवीर, शिरोळ, हातकणंगले येथील प्रमाण अधिक आहे. पंचनाम्यांसाठी तालुका स्तरावर पथके नियुक्त करण्यात आली होती. पुराचे पाणी ओसरल्यानंतर जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पंचनाम्याला सुरुवात झाली होती. पंचनामे पूर्ण करण्यासाठी ८ ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली होती, मात्र बाधित क्षेत्र जास्त असल्याने या मुदतीत ते पूर्ण होऊ शकले नाही, आता मात्र कृषी वगळता अन्य सर्व प्रकारच्या नुकसानीचे ९० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे.

---

पुढील प्रक्रिया अशी...

एकदा पंचनामे पूर्ण झाले की झालेल्या नुकसानीची रक्कम शासनाला कळवली जाते. या रकमेच्या मागणीचा प्रस्ताव पाठवला जातो. झालेल्या नुकसानीच्या प्रमाणात ठरलेली रक्कम येऊन ती शेवटच्या बाधिताच्या हातात पोहोचेपर्यंत किमान दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागतो.

-----