शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळाली तिसरी महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
2
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
3
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
4
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
5
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
6
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
7
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
8
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
9
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
10
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
11
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
12
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
13
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
14
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
15
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
16
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
17
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
18
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
19
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
20
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक

कृषी बियाणे, खते विक्रीसंबंधीच्या कायद्यातील सुधारणा हप्तेखोरीसाठीच; रघुनाथ पाटील यांचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 1:08 PM

सुधारित कायदा आल्यास ७० हजार दुकानदार अडचणीत

कोल्हापूर : कृषी बियाणे आणि खते विक्रीसंबंधीच्या कायद्यात कृषीमंत्री धनंजय मुंडे सुधारणा करणार आहेत. सुधारित कायद्यात सरकारी कर्मचारी, अधिकाऱ्यांना कारवाईच्या कक्षेतून बाजूला ठेवून बोगस, नकली बियाणे, खते विक्रीप्रकरणी केवळ विक्रेत्यांनाच दोषी धरून त्यांना सराईत गुंडावरील कारवाई प्रस्तावित केली आहे. विक्रेते, उत्पादक कंपन्यांकडून हप्ता वसुलीसाठीच हा सुधारित कायदा आणला जात आहे, असा आरोप शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला.ते म्हणाले, सुधारित कायदा येत्या अधिवेशनात पारित झाल्यास राज्यातील ७० हजार कृषी बियाणे, खते विक्रेते अडचणीत येणार आहेत. त्यांनी बियाणे, खते विक्री बंद केली तर शेतकरी अडचणीत येईल म्हणून हे सरकारच बदलावे लागेल. सध्या ऊस दराचे आंदोलन सुरू आहे. दर कमी मिळण्यास माजी खासदार राजू शेट्टी आणि साखर कारखानदार यांचे संगनमतच कारणीभूत आहे. यामुळे आम्ही यंदाच्या उसाला पाच हजार रुपये प्रतिटन मिळावेत, अशी मागणी करीत आहोत.

संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट म्हणाले, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी बियाणे, खते विक्रीसंबंधीच्या कायद्यात सुधारणा करून हप्तेखोरीला प्रोत्साहन देणार आहेत. त्यांचा इतिहासच हप्तेखोरीचा आहे. त्यांच्या ताब्यातील साखर कारखान्यांनी गेल्या गळीत हंगामातील उसाचे पैसे दिलेले नाहीत. यावरून ते शेतकरी हिताचा विचार करीत नाहीत हे समोर येते.

ते कारखानदारांचे बगलबच्चेचशेट्टी यांच्या घरासमोर आंदोलनाची भाषा करणारे कारखानदारांचे बगलबच्चेच आहेत, असेही पाटील यांनी फटकारले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर