शहरं
Join us  
Trending Stories
1
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
2
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
3
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
4
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
5
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
6
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
7
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
8
"अपने साथी शहीदों में शामिल...", हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!
9
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
10
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
11
"महालक्ष्मी ब्लॅकमेल करत होती, म्हणून ५९ तुकडे..."; बंगळुरू हत्येतील आरोपीच्या भावाचा मोठा दावा
12
“ठाकरे गटाला महाविकास आघाडीत फक्त ४४ जागा मिळतील”; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
13
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
14
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
15
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
16
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून १०१ पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ
17
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
18
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात
19
“...तर शरद पवारांच्या इशाऱ्यावर मनोज जरांगे मराठा आंदोलन करत होते स्पष्ट”: प्रकाश आंबेडकर
20
देशातील टॉप १० श्रीमंत देवस्थानांच्या यादीत राम मंदिर; किती कोटींचे दान मिळाले? आकडा पाहाच

वरदच्या खूनप्रकरणी उज्ज्वल निकम यांचीच नेमणूक करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 4:29 AM

मुरगूड : सोनाळी, ता.कागल येथील सात वर्षांच्या वरदचा दत्तात्रय ऊर्फ मारुती वैद्य याने खून केला आहे. त्याला फाशीची शिक्षा ...

मुरगूड : सोनाळी, ता.कागल येथील सात वर्षांच्या वरदचा दत्तात्रय ऊर्फ मारुती वैद्य याने खून केला आहे. त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशा सर्व पुराव्यांसह तपास करण्यात यावा व महाराष्ट्र शासन गृहखात्याच्या वतीने न्यायालयीन कामासाठी वरदच्या वतीने सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ ॲड. उज्ज्वल निकम यांची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा शिवसेनेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे.

कागल तालुक्यातील सोनाळी येथील वरद रवींद्र पाटील (वय ७) या मुलाचाअपहरण करून दत्तात्रय ऊर्फ मारुती वैद्य, रा. सोनाळी याने खून केला.

ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. अद्यापही वरदच्या खुनाचे कारण स्पष्ट झालेले नाही. कोल्हापूर जिल्ह्यात सर्व स्तरावर या घटनेबाबत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

यासाठी वरदच्या खुनाचा तपास कोल्हापूर जिल्ह्यातील पोलीस दलातर्फे विशेष पथकाकडे देण्यात यावा. या घटनेतील सर्व बाबींची विशेष चौकशी करून वरदच्या मृत्यूचा गुन्हेगार दत्तात्रय ऊर्फ मारुती वैद्य याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, असा सर्व पुराव्यासह तपास करण्यात यावा, तसेच महाराष्ट्र शासनाच्या गृहखात्याच्या वतीने न्यायालयीन पुढील कामासाठी वरदच्या वतीने सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ ॲड. उज्ज्वल निकम यांची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा शिवसेनेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख विजय देवणे, उपजिल्हा प्रमुख संभाजी भोकरे, तालुका प्रमुख अशोक पाटील, सत्यजित पाटील, उमाजी पाटील, जीवन रेडेकर, विनय रेडेकर, अनिल पाटील उपस्थित होते.

फोटो ओळ

सोनाळी, ता. कागल येथे वरदच्या कुटुंबीयांचे सांत्वन करताना विजय देवणे, विनय रेडेकर.