शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंचीही पंकजा मुंडेंना साथ; दसरा मेळाव्याला हजर राहण्याची घोषणा करत म्हणाले...
2
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
3
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
4
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!
5
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
6
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
7
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
8
१२० मिनिटांचा थरार, समोर होता मृत्यू, पण वैमानिकानं दाखवलं प्रसंगावधान, असं उतरवलं विमान 
9
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
10
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
11
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
12
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
13
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
14
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
15
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
16
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
17
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
18
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
19
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
20
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी

शिरोळमधील पूरग्रस्तांच्या प्रश्नासाठी सरकारला साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2021 4:25 AM

शिरोळ तालुक्यातील महापूरप्रश्नी कायमस्वरूपी तोडगा निघावा, याबाबत कृषितज्ज्ञ बुधाजीराव मुळीक यांनी सरकारला उपाययोजना सुचविल्या आहेत. महापुरामुळे शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त ...

शिरोळ तालुक्यातील महापूरप्रश्नी कायमस्वरूपी तोडगा निघावा, याबाबत कृषितज्ज्ञ बुधाजीराव मुळीक यांनी सरकारला उपाययोजना सुचविल्या आहेत. महापुरामुळे शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. त्यांना मदतीची गरज आहे. कोयना धरण झाल्यापासून गाळ काढण्यात आलेला नाही. त्यामुळे पाणी साठविण्याची क्षमता वीस टक्क्यांनी कमी झालेली आहे. बेकायदेशीर बांधकामे, पाण्याचे बदललेल्या प्रवाहामुळे नैसर्गिक स्त्रोतांची पाणी वाहून नेण्याची क्षमता २५ टक्क्यांनी कमी झालेली आहे. सर्वच घटकांचे महापुरामुळे मोठे नुकसान झाले असून महापूर येऊ नये यासाठी कायमस्वरूपी तोडगा निघावा, अशा मागणीचे निवेदन सरकारला देण्यात आले आहे. या वेळी धनाजी जगदाळे, विकास पाटील, दीपक कोळी, संदीप पाटील उपस्थित होते.

फोटो - ०२०९२०२१-जेएवाय-०८

फोटो ओळ - मुंबई येथे माजी आमदार उल्हास पाटील यांच्यासह शिष्टमंडळाच्यावतीने मंत्री आदित्य ठाकरे यांना निवेदन देण्यात आले.