शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
2
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
3
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
5
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
6
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
7
मृत्यूनंतर चार वर्षांनी तो बनणार बाप, हायकोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय 
8
पिंपरीतील लॉजमध्ये धक्कादायक घटना; प्रेयसीवर वार करून तरुणाने संपवलं जीवन!
9
गुरू ग्रहावर एलियनचे अस्तित्व? NASA ने लॉन्च केले मिशन, कोणती माहिती मिळणार? पाहा...
10
वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
11
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
12
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
13
Hardik Pandya सोबत दिसणारी ही सुंदर तरुणी कोण? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे रंगली चर्चा
14
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
15
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
16
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
17
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
18
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
19
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
20
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...

संजय गांधी व श्रावणबाळच्या जाचक अटी रद्द करण्यासाठी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 4:26 AM

यावेळी संदीप पाटील म्हणाले, भाजप सरकारच्या काळात अनेक योजनांमध्ये जाचक अटी लावल्याने अनेक लाभार्थी पात्र असूनही लाभ घेऊ शकले ...

यावेळी संदीप पाटील म्हणाले, भाजप सरकारच्या काळात अनेक योजनांमध्ये जाचक अटी लावल्याने अनेक लाभार्थी पात्र असूनही लाभ घेऊ शकले नाहीत. याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसला आहे. आघाडी सरकारच्या काळात या जाचक अटी रद्द करण्यासाठी विशेष साहाय्यमंत्री धनंजय मुंडे, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, पी. एन. पाटील यांची भेट घेऊन जाचक अटी रद्द करून पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्या शिल्पा पाटील, करवीर पंचायत समितीच्या सदस्या सविता पाटील, विजय भोसले, संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य सर्जेराव पुजारी, संतोष पोर्लेकर पृथ्वीराज चव्हाण, अमर वरुटे, शिवाजी तळेकर, मच्छिंद्र साळवी यांच्यासह सर्व गावांतील लाभार्थी उपस्थित होते.