शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

'उद्याचा बंद मागे, पण काळ्या फिती बांधून निषेध नोंदवणार'; जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2024 23:07 IST

महाविकास आघाडीतील सर्वच नेते त्यांच्या शहरात बसणार आहेत. बंद मागे घेण्यात आला आहे, असंही जयंत पाटील म्हणाले. 

Jayant Patil ( Marathi News) : बदलापूर शहरातील एका शाळेत दोन लहान मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. मात्र या बंदविरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. या याचिकेवर झालेल्या सुनावणीवेळी मुंबई हायकोर्टाने सदर बंद बेकायदेशीर असल्याचं म्हटलं आहे. राजकीय पक्षांना बंद पुकारण्याचा अधिकार नसून जे लोक बंद पुकारतील त्यांच्याविरोधात कारवाई करा, असे आदेश कोर्टाकडून देण्यात आले आहेत.  यामुळे आता महाविकास आघाडीने हा बंद मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. पण, उद्या सकाळी दहा वाजता काळ्या फिती बांधून निषेध नोंदवणार असल्याची माहिती 'राष्ट्रवादी शरदचंद्र पवार' पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.

उद्याचा 'मविआ'चा बंद हायकोर्टाने बेकायदा ठरवला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, "आम्ही कोर्टाचा..."

"महाविकास आघाडीने बदलापूरला जी घटना घडली त्याचा निषेध म्हणून बंदचा नारा दिला होता. पण, काही लोक कोर्टात गेली. कोर्टाने निर्णय दिला. कोर्टाचा आदर राखून महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने बंद करणे रद्द केला आहे. पण बदलापूर घटनेचा निषेध म्हणून राज्यभर उद्या सकाळी १० वाजता महाविकास आघाडीचे नेते आप आपल्या शहरात एक तास काळ्या फिती बांधून निषेध नोंदवणार आहेत, असंही जयंत पाटील यांनी सांगितले.

"न्यायालयाच्या निर्णयावर आम्हाला कोणतही भाष्य करायचं नाही. बदलापूरची घटना सामान्य माणसांच्या जीवाला लागली आहे. कायदा व सुव्यवस्थेतील वारंवार दिसत आहे. राज्यात अशा घटना सारख्या दिसत आहे. बदलापूर आणि राज्यातील घटनांचा निषध म्हणून महाराष्ट्रात निषेध म्हणून नोंदवण्यात येणार आहे.महाविकास आघाडीतील सर्वच नेते त्यांच्या शहरात बसणार आहेत. बंद मागे घेण्यात आला आहे, असंही जयंत पाटील म्हणाले. 

जयंत पाटील म्हणाले, राज्यातील सर्वच घटनांचा निषेध नोंदवण्यात येणार आहे. आरक्षणाच्या बाबतीत जे कोर्टात गेले, अनेक बाबीत कोर्टात जाण्याच काम ज्यांच्याकडे सोपवलं जातं. त्यांच्याकडेच आता हे काम सोपवलं होतं. पण, कोर्टाच्या निर्णयाचा आम्ही अवमान करणार नाही. आंम्ही बंद मागे घेतला, असंही जयंत पाटील म्हणाले. 

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेस