शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

भाजपचा संबंध नाही, मग भिंडेवर कारवाई का नाही?, सतेज पाटील यांची राज्य सरकारला विचारणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 14:02 IST

चांदोलीसारख्या धरणाची अतिरेकी रेकी करून गेले. याबाबत एटीएस, गुप्तचर यंत्रणेलाही कळली नाही. ही बाब राज्याच्या दृष्टीने योग्य नाही.

कोल्हापूर : भिडे गुरुजींचे वादग्रस्त वक्तव्य आणि सरकार त्यांना पाठीशी घालत आहे. आमचा त्यांच्याशी काही संबंध नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सारा भाजप सांगत आहे. मग त्यांच्यावर सरकार कायदेशीर कारवाई का करीत नाही, अशी विचारणा काँग्रेसचे आमदार व विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील यांनी सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना केली.चांदोलीसारख्या धरणाची अतिरेकी रेकी करून गेले. याबाबत एटीएस, गुप्तचर यंत्रणेलाही कळली नाही. ही बाब राज्याच्या दृष्टीने योग्य नाही. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना देणे ही बाब मूळ प्रश्नांना बगल देण्यासाठीच केली आहे. सर्वांचे लक्ष विचलित करण्यासाठीच हा प्रकार केला आहे. ही बाब गंभीर आहे. या सर्वांचा जाब विधिमंडळात सरकारला द्यावा लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

पालकमंत्री दीपक केसरकर यांनी राधानगरी धरणाचे दरवाजांबाबत शिर्डीत प्रार्थना केली म्हणून एक फुटानेसुद्धा पाणीपातळी वाढली नाही. असे वक्तव्यावर त्यांनी इतकी अंधश्रद्धा असू नये, हे दुर्दैवी असल्याचे मत व्यक्त केले.

केसीआर यांचा विषय निवडणुकीनंतर संपून जाईल..तेलंगणा मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव यांचा कोल्हापूर नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रात काय संबंध आहे..? त्यांच्या जाहिराती येथे करण्याचे कारण काय आहे. त्यांच्या राज्यात काय चाललंय ते पाहावे. हा सरकारी पैशाचा अपव्ययच आहे. सरकारी पैशावर त्यांनी महाराष्ट्रासह संपूर्ण देशभर तेलंगणामधील केलेल्या कामाच्या जाहिराती केल्या आहेत. हा सर्व प्रकार भाजपाप्रेरित आहे. त्यांना राज्यात लोकांचा प्रतिसाद नाही. तेलंगणाच्या निवडणुकीनंतर त्यांचा विषय संपून जाईल.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलSambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजीBJPभाजपाK Chandrashekar Raoके चंद्रशेखर राव