शहरं
Join us  
Trending Stories
1
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
2
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी
3
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
4
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
5
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
6
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
7
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
8
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
9
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
10
Mumbai Rain: मुंबईच्या पूर्व उपनगरात तुफान पाऊस; भांडूप, मुलुंडमध्ये रस्त्याला आलं नदीचं रुप!
11
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
12
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
13
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला
14
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
16
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
17
मनू भाकरचे नेटकऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर; त्या घटनेवरुन ट्रोल करणाऱ्यांना सांगितला देशहिताचा विचार
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

बदल्यांबाबत मुश्रीफ म्हणतात ... चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य म्हणजे सौ चुहे खाके...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 4:09 PM

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे बदल्यांची सीआयडी मार्फत चौकशीची मागणी करत आहेत, ती आम्ही केव्हाच मान्य केली आहे. मात्र महायुतीच्या काळातील बदल्यांमध्ये अनेक विक्रम करणाऱ्यांकडून ही मागणी ऐकून आर्श्चयाचा धक्का बसला असून पाटील यांचे बदल्यांबाबतचे वक्तव्य म्हणजे सौ चुहे खाके चली बिली हजं को अशी टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी केली.

ठळक मुद्देबदल्यांबाबत मुश्रीफ म्हणतातचंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य म्हणजे सौ चुहे खाके...

कोल्हापूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे बदल्यांची सीआयडी मार्फत चौकशीची मागणी करत आहेत, ती आम्ही केव्हाच मान्य केली आहे. मात्र महायुतीच्या काळातील बदल्यांमध्ये अनेक विक्रम करणाऱ्यांकडून ही मागणी ऐकून आर्श्चयाचा धक्का बसला असून पाटील यांचे बदल्यांबाबतचे वक्तव्य म्हणजे सौ चुहे खाके चली बिली हजं को अशी टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी केली.चंद्रकांत पाटील हे महसूल, बांधकाम, कृषी, मदत, पुर्नवसन आदी महत्वाच्या विभागाचे मंत्री होते. त्यांनीच गेल्या सहा महिन्यात झालेल्या बदल्यांच्या चौकशीची मागणी केली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सीआयडी चौकशीची मागणी मान्य केलीच, त्याचबरोबर २०१४ पासून बदल्यांची चौकशी करू, असेही सांगितले आहे. मूळात कोरोनाच्या कालावधीत बदल्याच करू नये, असेच आघाडी सरकारचे धोरण होते. मात्र युती शासनात आणले गेलेले काही अधिकारी आजही त्यांच्या खाल्या मिठाला जागतात. त्यामुळे हेच अधिकारी महाविकास आघाडीला बदनाम करत आहेत. म्हणून बदल्या करण्याचा निर्णय घेतला, तेही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अवघ्या १५ टक्के बदल्या करण्याचा निर्णय घेतल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी म्हटले आहे.त्या बदल्यांची अजूनही चर्चा आहे.......युती सरकारच्या काळातील व आता त्यांच्या खाल्या मिठाला जागणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याने चंद्रकांत पाटील यांचे पित्त खवळले आहे. मागील पाच वर्षात कशा पध्दतीने बदल्या झाल्या, याची अजूनही दबक्या आवाजात चर्चा सुरू असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणHasan Mushrifहसन मुश्रीफchandrakant patilचंद्रकांत पाटीलkolhapurकोल्हापूर