शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

कोल्हापूर जिल्ह्यातील १०२५ ग्रामपंचायतींचे काम ठप्प, कर्मचाऱ्यांच्या संपाला सरपंचांचाही पाठिंबा

By समीर देशपांडे | Published: December 18, 2023 4:28 PM

कोल्हापूर : जिल्ह्यातील १०२५ ग्रामपंचायतींचे कामकाज सोमवारपासून ठप्प झाले आहे. संगणक परिचालकांच्या आंदोलनाला पाठिंबा देतानाच आता ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामसेवकही ...

कोल्हापूर : जिल्ह्यातील १०२५ ग्रामपंचायतींचे कामकाज सोमवारपासून ठप्प झाले आहे. संगणक परिचालकांच्या आंदोलनाला पाठिंबा देतानाच आता ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामसेवकही आंदोलनात उतरले आहेत. त्याला अखिल भारतीय सरपंच परिषदेनेही पाठिंबा दिला आहे. त्यामुळे गावगाड्याच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. या सर्वांनी एकत्र येत सोमवारी दुपारी जिल्हा परिषदेसमोर घोषणाबाजी केली.गेले काही दिवस संगणक परिचालकांचा विविध मागण्यांसाठी संप सुरू आहे. त्याला आता सरपंच परिषत, ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने पाठिंबा दिल्याने आंदोलनाची व्याप्ती वाढली आहे. या सर्व संघटनांच्या नेत्यांनी जिल्हा परिषदेसमोरील निदर्शनानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांची भेट घेवून त्यांना निवेदन सादर केले. यातील सर्व मागण्या या राज्य शासनाच्या पातळीवरील असल्यामुळे आजच या मागण्या शासनाकडे पाठवत असल्याचे पाटील यांनी सांगितले. मात्र कोणत्याही परिस्थितीत अत्यावश्यक सेवा बंद राहता कामा नयेत अशा सुचना पाटील यांनी सरपंचांना दिल्या.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरgram panchayatग्राम पंचायतStrikeसंप