शहरं
Join us  
Trending Stories
1
'शिवसेनेमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्ता मिळाली', ठाकरेंचा नेता मुख्यमंत्रि‍पदाबद्दल काय बोलला?
2
धक्कादायक माहिती! 'त्या' दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरने सुनील तटकरे करणार होते प्रवास
3
अनंत अंबानी उद्धव ठाकरेंच्या भेटीला; 'मातोश्री'वर २ तास बैठक, काय घडलं?
4
'...ही चूक पुन्हा झाल्यास कठोर कारवाई होणार'; Suzlon Energy ला BSE, NSE चा इशारा
5
स्वत:च शिवली वर्दी, पैशांबाबत बोलला खोटं; २ लाखांत IPS झालेल्या मिथिलेशच्या कहाणीत नवा ट्विस्ट
6
गोविंदाला गोळी लागल्यानंतर रात्री उशिरा कृष्णा अभिषेकची सोशल मीडिया पोस्ट; म्हणाला, 'मामा...'
7
Video - संतापजनक! फी न भरल्याची तालिबानी शिक्षा; शाळेतून काढून टाकलं, उन्हात बसवलं अन्...
8
"PM मोदींचा फोन आला, पण 'त्या' अटींमुळे बोलले नाही"; विनेश फोगटचा खुलासा
9
नवरात्रोत्सव का साजरा करतात? नवरात्रात नेमके काय करावे? वाचा, प्राचीन लोकोत्सवाचे महात्म्य
10
युद्ध पेटलं! इराणचा इस्त्रालयवर मिसाईल हल्ला; अमेरिकन सैन्यानं दिलं चोख उत्तर
11
कथोरे, आव्हाड, केळकर यांची प्रश्नांची सरबत्ती; चौदाव्या विधानसभेत आघाडीवर; नाईक, जैन तळाशी
12
नवरात्र: भक्तांसाठी स्वामींनी घेतले गृहलक्ष्मीचे रुप; अन्नपूर्णा होऊन दर्शन दिले, खाऊही घातले
13
Navratri 2024: मंचकी निद्रा संपवून सिंहारूढ होण्यासाठी आई तुळजाभवानी झाली सज्ज!
14
अनिल अंबानींचं नशीब पालटलं, 'अच्छे दिन'ची सुरुवात? आता ₹२९३० कोटींचा फंड उभारायला मंजुरी
15
हरियाणा निवडणुकीदरम्यान राम रहीम तुरुंगातून बाहेर; २० दिवस बागपत आश्रमात राहणार
16
"२०२४ मध्ये जिंकू शकत नाही मान्य केल्यामुळे..."; अमित शाहांच्या 'त्या' विधानावर काँग्रेसचा पलटवार
17
Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?
18
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 
19
बिग बॉस ओटीटी फेम अदनान शेखने मराठी मुलीशी केलं लग्न, पत्नीने लग्नानंतर बदलला धर्म?

चालकांनी वेगाची मर्यादा राखणे आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2021 4:46 AM

कोल्हापूर : के.एम.टी. उपक्रमाकडील चालक अत्यंत चांगल्या पद्धतीचे वाहन चालविण्याचे काम करीत आहेत. तरीही काही वाहन चालक बस रस्त्यावर ...

कोल्हापूर : के.एम.टी. उपक्रमाकडील चालक अत्यंत चांगल्या पद्धतीचे वाहन चालविण्याचे काम करीत आहेत. तरीही काही वाहन चालक बस रस्त्यावर अत्यंत वेगाने चालवतात. चालकांनी वेगाची मर्यादा राखणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी यांनी केले. के.एम.टी.च्या शाहू क्लॉथ मार्केट येथील प्रधान कार्यालयात ‘वाहतूक सुरक्षा’ अभियानाप्रसंगी ते बोलत होते.

गिरी म्हणाल्या, बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवासी व त्यांचेवर अवलंबून असणारे कुटुंब, रस्त्यावरून चालणारे पादचारी या सर्वांची जबाबदारी चालकावर असते. याकरिता झेब्रा क्रॉसिंग, ट्रॅफिक सिग्नल व वाहतुकीचे नियम यांचे काटेकोरपणे पालन करणे ही चालकाची जबाबदारी आहे. वाहन चालवताना मोबाइलचा वापर टाळावा. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडील मोटार वाहन निरीक्षक प्रदीप शिंगारे, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे कार्यवाह प्रसाद बुरांडे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी केएमटीचे जनसंपर्क अधिकारी, संजय इनामदार, वाहतूक निरीक्षक रघुनाथ धुपकर, अपघात विभागप्रमुख प्रदीप जाधव, चालक निदेशक गजानन लोळगे, सहायक वाहतूक निरीक्षक सुनील पाटील, वाहतूक निरीक्षक सुनील जाधव आदी उपस्थित होते.