शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata Successor : टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नोएल टाटा यांची नियुक्ती, संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय
2
Noel Tata : रतन टाटांचा उत्तराधिकारी ठरला; कोण आहेत टाटा ट्रस्टचे नवे अध्यक्ष नोएल टाटा?
3
पाकिस्तानच्या हाती घबाड लागले; सौदीने या गोष्टीसाठी दोन अब्ज डॉलर मोजले...
4
मुलाकडून विरोध तर वडिलांकडून मदतीचं आवाहन, कागलच्या राजकारणात पुन्हा नवा 'ट्विस्ट'!
5
"अजितदादा आणि प्रकाश आंबेडकरांनी एकत्र यावं", राष्ट्रवादीच्या नेत्याचं मोठं विधान
6
शरद पवारांची खेळी उलटणार?; इंदापूरात हर्षवर्धन पाटलांविरोधात स्थानिक नेते एकटवले
7
Maharashtra Politics : अभिजीत पाटलांनी पुन्हा शरद पवारांची भेट घेतली; माढ्यात उमेदवारी मिळणार?
8
"आम्हाला शक्य तितक्या लवकर..."; घरच्या मैदानात लाज गेल्यानंतर पाकिस्तानी कर्णधाराचे विधान
9
अजित पवार मोठी घोषणा करणार?;  पटेल, तटकरे, छगन भुजबळांसह घेणार पत्रकार परिषद
10
PAK vs ENG : हे फक्त पाकिस्तानात होऊ शकतं! दारुण पराभवानंतर PCB मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
11
Who is Shantanu Naidu: "गुडबाय माय डियर लाईट हाऊस"; टाटांसह सावली सारखा असणारा शंतनू नायडू कोण?
12
पाकिस्तान क्रिकेट संघावर एवढी वाईट वेळ का आली? जाणून घ्या त्यामागची ५ प्रमुख कारणं
13
PAK vs ENG : पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव; इंग्लंडने घरात घुसून कार्यक्रम केला, शेजाऱ्यांची पुन्हा फजिती
14
अखेर नवी मुंबई विमातनळावर उतरलं पहिलं विमान; धावपट्टीची चाचणी यशस्वी
15
१४७ वर्षांनंतर पहिल्यांदाच झालं असं! पाकिस्तानचे लाजिरवाणे विक्रम; ३ वर्षांपासून विजयाचा दुष्काळ
16
इस्रायलचा लेबनानमध्ये भारतीय सैन्य असलेल्या ठिकाणी हल्ला; इंडोनेशियाचे तीन जवान जखमी, संयुक्त राष्ट्रे संतापली
17
AUS vs IND : पुणेकर पडलाय मागे; त्या शर्यतीत माजी निवडकर्त्यानं दिली मुंबईकराला पसंती
18
Jio Financial Services नं लाँच केलं जिओ फायनान्स अ‍ॅप; युझर्सना मिळणार अनेक ऑफर्स, जाणून घ्या
19
करिअर की लग्न यात गोंधळलात? ऐश्वर्या नारकर यांनी तरुणाईला दिला मोलाचा सल्ला, उलगडला त्यांचा प्रवास
20
Airtel, Jio की Vi, कोणत्या कंपनीकडे आहे सर्वात स्वस्त Netflix प्लॅन?

विद्युत खांब बसविण्याची शेतकऱ्यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2021 4:17 AM

तोक्ते वादळामुळे महावितरण कंपनीचे विद्युत खांब कोसळले आहेत. कडवे, टेकोली, आंबा, केर्ले, चाळणवाडी, कांडवण धनगरवाडा, वालूर, वारुळ, ...

तोक्ते वादळामुळे महावितरण कंपनीचे विद्युत खांब कोसळले आहेत. कडवे, टेकोली, आंबा, केर्ले, चाळणवाडी, कांडवण धनगरवाडा, वालूर, वारुळ, विरळे गावांतील विद्युत खांब वादकाने पडले आहेत. महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या विद्युत मोटरी बंद आहेत. शेतकरी महावितरण कंपनीच्या शाहूवाडी कार्यालयाकडे हेलपाटे मारत आहेत. शेतकऱ्यांना लाईट नसून वीज बिल भरावे लागत आहे. महावितरणच्या कार्यालयात शेतकरी चौकशी साठी गेले असता काम ठेकेदार करणार आहेत. त्यामुळे ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे मे महिन्यात शेतकऱ्यांची पिके सुकून गेली आहेत. वीज बिलाबरोबर शेतीचे अर्थिक नुकसान करणाऱ्या महावितरण कंपनीच्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. शाहूवाडीतील महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. अधिकारी ठेकेदारावर कारवाई करीत नसल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. त्यामुळे शेतकरी व अधिकारी यांच्या मिलीभगतमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.