शहरं
Join us  
Trending Stories
1
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
2
BREAKING: घाटकोपरच्या नारायण नगरमध्ये भीषण आग, नागरिकांची धावपळ; दाट लोकवस्तीमुळे परिसरात घबराट
3
"पवार साहेब म्हणाले, सगळीकडे आयात उमेदवार नाही", तिकीट वाटपाबद्दल रोहित पवारांचं विधान
4
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सील, PWD ने लावले कुलूप; कारण काय? पाहा...
5
शरद पवारांची चालाख खेळी: हजारो इच्छुकांच्या मुलाखती, पण बारामतीतील पत्ता राखून ठेवला!
6
अपक्ष उमेदवार सावित्री जिंदाल यांचा भाजप सरकारला पाठिंबा; मंत्रीपदाबाबत नवीन जिंदाल म्हणाले...
7
सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये नेत्याने फाईलने लपवला चेहरा; अजित पवारांनी रोखठोक शब्दांत दिली प्रतिक्रिया 
8
"काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीतील इतर पक्षांसाठी ओझं झालाय"; ज्योतिरादित्य शिंदेंचा खोचक टोला
9
INDW vs SLW : स्मृती मानधना अन् हरमनप्रीतपेक्षा जेमिमा भारी; इथं पाहा खास रेकॉर्ड
10
प्राजक्ताचा 'फुलवंती' प्रवास...!, सिनेमाबद्दल अभिनेत्री आणि गश्मीर महाजनी म्हणाला....
11
मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट, संभाजी ब्रिगेडकडून शाईफेक; डॉक्टरने काय म्हटलं?
12
PAK vs ENG Test : तब्बल ५५६ धावा करुनही पाकिस्तानची 'कसोटी', इंग्लंडचे जोरदार प्रत्युत्तर; रुट-ब्रूकचे शतक
13
हरयाणातील पराभवानंतर उत्तर प्रदेशात सपाचा काँग्रेसला धक्का, केली मोठी घोषणा!
14
पाकिस्तानच्या सीमेलगत विणणार २२८० किमी लांब रस्त्यांचं जाळं, मोदी सरकारचा मोठा निर्णय
15
पहिल्यांदाच जम्मू काश्मीरची निवडणूक लढणाऱ्या ठाकरेंच्या उमेदवारांना किती मते मिळाली?
16
"मोदी-शाहांच्या आदेशाने महाराष्ट्रातील ७.५ लाख कोटी आणि ५ लाख रोजगार गुजरातने पळवले’’, काँग्रेसचा गंभीर आरोप  
17
सपा, शिवसेना अन् आपचा काँग्रेसला घरचा आहेर; हरयाणातील पराभवानंतर 'INDIA' मध्ये मतभेद
18
अदानी समूहानंतर 'ही' कंपनी हिंडेनबर्गच्या रडारवर; Roblox वर आरोप काय?
19
'गधराज' वरून सलमान खान, Bigg Boss चे मेकर्स अडचणीत? नक्की काय घडलं वाचा...
20
'धनगर समाजाचा मार्ग मोकळा होतो मग आमचा का होत नाही?'; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला सवाल

गुऱ्हाळघरांना बारा तास वीज द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2016 12:44 AM

स्वाभि:मानी संघटना

कोल्हापूर : जिल्ह्यातील गुऱ्हाळघरांना सलग बारा तास वीजपुरवठा करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने ‘महावितरण’च्या कार्यकारी अभियंत्यांकडे केली. राज्य सरकारने शेतीपंपासाठी सलग बारा तास वीजपुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत; पण सध्या कोल्हापूर जिल्ह्यात गुऱ्हाळघरांना आठ तास वीजपुरवठा केला जातो. सकाळी दहा ते सायंकाळी सहापर्यंत वीज दिली जाते. या कालावधीत गुऱ्हाळघरे चालविणे अवघड झाले असून याऐवजी सकाळी सात ते सायंकाळी सात अशी सलग बारा तास वीज द्यावी. शेतीपंपामध्ये आयोगाने वीज बिलात दिलेली सवलत सध्या रद्द करून वाढीव वीज बिले दिलेली आहेत. ती वीज बिले भरणे शेतकऱ्यांना परवडणारे नाही. यासाठी आयोगाने सवलतीच्या दरात गुऱ्हाळघरांना वीजपुरवठा करावा; अन्यथा गुऱ्हाळमालक व स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन उभे करेल, असा इशारा ‘स्वाभिमानी’चे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांनी ‘महावितरण’ला दिला. यावेळी श्रीकांत घाटगे, बाबासाहेब पाटील-भुयेकर, विक्रम पाटील, विकास पाटील, संभाजीराव दिंडे, राहुल घोरपडे, आदी उपस्थित होते.