शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस, पंचगंगेची पातळी ३३ फुटांच्यावर; ७२ बंधारे पाण्याखाली 

By राजाराम लोंढे | Updated: July 19, 2024 16:51 IST

जिल्ह्यासाठी रेड अलर्ट, जिल्हा प्रशासनाचा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा 

कोल्हापूर : जिल्ह्यात आज, शुक्रवारी दिवसभर जोरदार पाऊस कोसळत आहे. धरणक्षेत्रातही धुवांधार पाऊस सुरु असल्याने विसर्ग वाढल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. दुपारी चार वाजेपर्यंत पंचगंगा ३३ फुटावरुन वाहत असल्याने जिल्ह्यातील तब्बल ७२ बंधारे पाण्याखाली गेल्या जनजीवन काहीसे विस्कळीत गेले आहे.जिल्ह्यातील चार धरणे पुर्ण क्षमतेने भरली असून प्रमुख ‘राधानगरी’ ६८, ‘वारणा’ ६६ तर दूधगंगा ५२ टक्के भरले आहे. हवामान विभागाने जिल्ह्यासाठी रेड अलर्ट दिला असून जिल्हा प्रशासनाने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.गुरुवार पासून जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. रात्रभर जोरदार पाऊस कोसळत राहिला, शुक्रवारी सकाळ पासून त्यात वाढ होत गेली असून दिवसभर एक सारखा पाऊस कोसळत असल्याने नदी, ओढ्यांचे पाणी झपाट्याने वाढत आहे. गगनबावडा, भुदरगड, राधानगरी, आजरा, चंदगड व शाहूवाडी तालुक्यात धुवांधार पाऊस सुरु आहे.धरणक्षेत्रातही पाऊस कोसळत असल्याने राधानगरीतून प्रतिसेंकद १४००, वारणातून १५४६,. कासारीतून ५५०, कुंभीतून ३००, घटप्रभातून ६९५२ घनफुट पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने पुराचे पाणी झपाट्याने वाढ आहे. पंचगंगा नदीची पातळी दिवसभरात तब्बल चार फुटाने वाढली असून दुपारी चार वाजता ३३ फुटाच्या वरुन पाणी वाहत आहे. पंचगंगा इशारा पातळीकडे (३९ फुट) आगेकुच करु लागली आहे.  विविध नद्यांवरील तब्बल ७२ बंधारे पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील जनजीवन विस्कळीत झाले आहे.हवामान विभागाने कोल्हापूरसाठी रेड अलर्ट दिल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. नदीच्या गावांना सावधनतेचा इशारा दिला आहे.

२२ खासगी मालमत्तांची पडझडजिल्ह्यात २२ खासगी मालमत्तांची पडझड झाली असून १३ लाख ८५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहीती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसDamधरणriverनदीWaterपाणीTrafficवाहतूक कोंडी