शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
3
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
4
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
5
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
6
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
7
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
8
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

इंजुबाई पाणंद रस्ता डांबरीकरण न केल्यास तीव्र आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 4:29 AM

याबाबतचे निवेदन प्रकाश वास्कर यांनी पदाधिकाऱ्यांच्या समवेत उपअभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग भुदरगड, गारगोटी यांना दिले. या सोबत या परिसरातील ...

याबाबतचे निवेदन प्रकाश वास्कर यांनी पदाधिकाऱ्यांच्या समवेत उपअभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग भुदरगड, गारगोटी यांना दिले. या सोबत या परिसरातील नागरिकांच्या सह्यांचे पत्रही जोडण्यात आले आहे.

निवेदनातील आशय असा, साई मंदिर ते इंजुबाई मंदिरपर्यंतचा हा पाऊण किमीचा मार्ग गेले दीड वर्षे दुरुस्तीविना पडून आहे. सन २०१३-१४ साली या रस्त्याचे काम करण्यात आले होते. त्यानंतर एकदाही काम झाले नाही. केवळ खड्डे बुजवत गेले, पण परत ये रे माझ्या, म्हणत हा रस्ता कमालीचा खराब झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या दुरुस्तीकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे. सर्व प्रवासी, शालेय विद्यार्थी जीव मुठीत घेऊन या मार्गावरून प्रवास करतात. छोटे-मोठे अपघात या रस्त्यावर होत असतात. त्यामुळे हा रस्ता आता दिवाळीपूर्वी डांबरीकरण न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे. हे निवेदन बांधकाम विभागाच्या अभियंता स्नेहल पाटील यांना दिले.

यावेळी प्रकाश वास्कर, अक्षय सावंत, दीपक कांबळे, आकाश देसाई, रोहन भाट आदी उपस्थित होते.

फोटो ओळ

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या स्नेहल पाटील यांना निवेदन देताना प्रकाश वास्कर, अक्षय सावंत, रोहन भाट आदी.